AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | तुमच्या 5 सवयी तुम्हाला करु शकतात कंगाल!, आताच सावध व्हा

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये जवळजवळ प्रत्येक विषयावर चर्चा केली आहे. येथे जाणून घ्या त्या 5 सवयी ज्या माणसाला बरबाद करतात. त्याच्या कडून सर्व संपत्ती जावू शकते. योग्य वेळ असताच आपण या सवयी बदलायला हव्यात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या सवयी.

| Updated on: Jan 26, 2022 | 8:22 AM
राग हा माणसाचा शत्रू आहे. रागावलेला माणूस कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. रागाच्या भरात तो चुकीचे निर्णय घेतो आणि आपल्या हट्टाला चिकटून राहतो. अशी व्यक्ती सर्वकाही असूनही हरते. अशा लोकांवर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे कधीच रागावू नका.

राग हा माणसाचा शत्रू आहे. रागावलेला माणूस कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. रागाच्या भरात तो चुकीचे निर्णय घेतो आणि आपल्या हट्टाला चिकटून राहतो. अशी व्यक्ती सर्वकाही असूनही हरते. अशा लोकांवर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे कधीच रागावू नका.

1 / 5
जर तुम्हाला देवी लक्ष्मीच्या कृपेने पैसा मिळेल असेल तर तुम्ही त्याचा सदुपयोग करा. पण जे लोक गर्वाने इतरांचा अपमान करतात, त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. अशा लोकांचा पैसा उद्ध्वस्त होण्यासाठी वेळ लागत नाही.

जर तुम्हाला देवी लक्ष्मीच्या कृपेने पैसा मिळेल असेल तर तुम्ही त्याचा सदुपयोग करा. पण जे लोक गर्वाने इतरांचा अपमान करतात, त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. अशा लोकांचा पैसा उद्ध्वस्त होण्यासाठी वेळ लागत नाही.

2 / 5
लोभी व्यक्तीलाही देवी लक्ष्मीच्या नाराजीला सामोरे जावे लागते. योग्य मार्गाचा अवलंब केल्याने आणि कष्टाने पैसा कमावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. पण जे लोभी होऊन चुकीचा मार्ग निवडतात, इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवतात, हळूहळू त्यांचे सर्व काही नष्ट होते.

लोभी व्यक्तीलाही देवी लक्ष्मीच्या नाराजीला सामोरे जावे लागते. योग्य मार्गाचा अवलंब केल्याने आणि कष्टाने पैसा कमावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. पण जे लोभी होऊन चुकीचा मार्ग निवडतात, इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवतात, हळूहळू त्यांचे सर्व काही नष्ट होते.

3 / 5
 लक्ष्मी देवीची कृपा मिळवायची असेल तर आळस सोडून कठोर परिश्रम करावे लागतील. आळशी माणूस आपला वेळ वाया घालवतो आणि स्वतःचे भांडवलही वाया घालवतो. अशा लोकांवर देवी लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. त्यामुळे कष्टाने पैसे मिळवून आयुष्य जगा.

लक्ष्मी देवीची कृपा मिळवायची असेल तर आळस सोडून कठोर परिश्रम करावे लागतील. आळशी माणूस आपला वेळ वाया घालवतो आणि स्वतःचे भांडवलही वाया घालवतो. अशा लोकांवर देवी लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. त्यामुळे कष्टाने पैसे मिळवून आयुष्य जगा.

4 / 5
तुमच्याकडे पैसा असेल तर त्याचा दुरुपयोग करू नका. परोपकार आणि इतरांना मदत करणे यासारख्या चांगल्या कामात त्याचा वापर करा. उधळपट्टीने पैसे खर्च करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी प्रसन्न होत नाही. तुमच्याकडे असणाऱ्या पैसाचा वापर दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी करा त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल.

तुमच्याकडे पैसा असेल तर त्याचा दुरुपयोग करू नका. परोपकार आणि इतरांना मदत करणे यासारख्या चांगल्या कामात त्याचा वापर करा. उधळपट्टीने पैसे खर्च करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी प्रसन्न होत नाही. तुमच्याकडे असणाऱ्या पैसाचा वापर दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी करा त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल.

5 / 5
Follow us
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.