Chanakya Niti | तुमच्या 5 सवयी तुम्हाला करु शकतात कंगाल!, आताच सावध व्हा

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये जवळजवळ प्रत्येक विषयावर चर्चा केली आहे. येथे जाणून घ्या त्या 5 सवयी ज्या माणसाला बरबाद करतात. त्याच्या कडून सर्व संपत्ती जावू शकते. योग्य वेळ असताच आपण या सवयी बदलायला हव्यात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या सवयी.

| Updated on: Jan 26, 2022 | 8:22 AM
राग हा माणसाचा शत्रू आहे. रागावलेला माणूस कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. रागाच्या भरात तो चुकीचे निर्णय घेतो आणि आपल्या हट्टाला चिकटून राहतो. अशी व्यक्ती सर्वकाही असूनही हरते. अशा लोकांवर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे कधीच रागावू नका.

राग हा माणसाचा शत्रू आहे. रागावलेला माणूस कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. रागाच्या भरात तो चुकीचे निर्णय घेतो आणि आपल्या हट्टाला चिकटून राहतो. अशी व्यक्ती सर्वकाही असूनही हरते. अशा लोकांवर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे कधीच रागावू नका.

1 / 5
जर तुम्हाला देवी लक्ष्मीच्या कृपेने पैसा मिळेल असेल तर तुम्ही त्याचा सदुपयोग करा. पण जे लोक गर्वाने इतरांचा अपमान करतात, त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. अशा लोकांचा पैसा उद्ध्वस्त होण्यासाठी वेळ लागत नाही.

जर तुम्हाला देवी लक्ष्मीच्या कृपेने पैसा मिळेल असेल तर तुम्ही त्याचा सदुपयोग करा. पण जे लोक गर्वाने इतरांचा अपमान करतात, त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. अशा लोकांचा पैसा उद्ध्वस्त होण्यासाठी वेळ लागत नाही.

2 / 5
लोभी व्यक्तीलाही देवी लक्ष्मीच्या नाराजीला सामोरे जावे लागते. योग्य मार्गाचा अवलंब केल्याने आणि कष्टाने पैसा कमावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. पण जे लोभी होऊन चुकीचा मार्ग निवडतात, इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवतात, हळूहळू त्यांचे सर्व काही नष्ट होते.

लोभी व्यक्तीलाही देवी लक्ष्मीच्या नाराजीला सामोरे जावे लागते. योग्य मार्गाचा अवलंब केल्याने आणि कष्टाने पैसा कमावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. पण जे लोभी होऊन चुकीचा मार्ग निवडतात, इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवतात, हळूहळू त्यांचे सर्व काही नष्ट होते.

3 / 5
 लक्ष्मी देवीची कृपा मिळवायची असेल तर आळस सोडून कठोर परिश्रम करावे लागतील. आळशी माणूस आपला वेळ वाया घालवतो आणि स्वतःचे भांडवलही वाया घालवतो. अशा लोकांवर देवी लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. त्यामुळे कष्टाने पैसे मिळवून आयुष्य जगा.

लक्ष्मी देवीची कृपा मिळवायची असेल तर आळस सोडून कठोर परिश्रम करावे लागतील. आळशी माणूस आपला वेळ वाया घालवतो आणि स्वतःचे भांडवलही वाया घालवतो. अशा लोकांवर देवी लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. त्यामुळे कष्टाने पैसे मिळवून आयुष्य जगा.

4 / 5
तुमच्याकडे पैसा असेल तर त्याचा दुरुपयोग करू नका. परोपकार आणि इतरांना मदत करणे यासारख्या चांगल्या कामात त्याचा वापर करा. उधळपट्टीने पैसे खर्च करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी प्रसन्न होत नाही. तुमच्याकडे असणाऱ्या पैसाचा वापर दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी करा त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल.

तुमच्याकडे पैसा असेल तर त्याचा दुरुपयोग करू नका. परोपकार आणि इतरांना मदत करणे यासारख्या चांगल्या कामात त्याचा वापर करा. उधळपट्टीने पैसे खर्च करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी प्रसन्न होत नाही. तुमच्याकडे असणाऱ्या पैसाचा वापर दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी करा त्यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.