AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाकुंभात 40 कोटी भाविकांचा अंदाज, मात्र आले 65 कोटी, जास्त लोक कसे आले? फायदा कसा झाला? जाणून घ्या सर्व काही

maha kumbh prayagraj crowd management: महाकुंभामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेमध्ये 3 लाख कोटी रुपयांची भर पडणार आहे. महाकुंभामुळे देशाच्या जीडीपीमध्ये 0.3 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. महाकुंभात अपेक्षा 40 कोटी भाविकांची होती. परंतु महाकुंभाच्या केल्या प्रचारामुळे ही संख्या आता 65 कोटींवर जाणार आहे.

महाकुंभात 40 कोटी भाविकांचा अंदाज, मात्र आले 65 कोटी, जास्त लोक कसे आले? फायदा कसा झाला? जाणून घ्या सर्व काही
महाकुंभ
| Updated on: Feb 24, 2025 | 9:58 AM
Share

Mahakumbh 2025: जगातील सर्वात मोठा अध्यात्मिक आयोजन असलेला महाकुंभमेळा आता समाप्तीकडे येत आहे. 13 जानेवारी 2025 पासून सुरु झालेला महाकुंभचा समारोप 26 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नासिक या चार पवित्र स्थानावर कुंभमेळा होता. त्यातील प्रयागराजमध्ये 144 वर्षांनी यंदा महाकुंभ आला. आता 2025 नंतर थेट 2169 मध्ये महाकुंभ होणार आहे. आताच्या या महाकुंभातून अनेक विक्रम रचले गेले. धार्मिकपासून अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक गोष्टींना नवीन आयाम दिला गेला. जगभरातील सनातनीच्या असलेल्या लोकसंख्येपैकी अर्ध्या लोकसंख्येने भक्तीची डुबकी महाकुंभात लगावली. महाकुंभात 40 कोटी भाविक येण्याचा अंदाज होता. परंतु 22 फेब्रुवारीपर्यंत 60 कोटी भाविक आले. महाशिवरात्रीपर्यंत भाविकांची ही संख्या 65 कोटी जाण्याचा अंदाज आहे. महाकुंभात भाविकांची संख्या अंदाजापेक्षा जास्त कशी वाढली? अंदाजापेक्षा जास्त गर्दी होऊन नियोजनात अपवाद वगळता कशी सुसूत्रता राहिली. सुरक्षा व्यवस्था कशी अभेद्य राहिली. जाणून घेऊ हे सर्व काही… ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.