![धार्मिक स्थान](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/12/ram-mandir-ayodhya.webp)
धार्मिक स्थान
भारत ही संताची, धर्म आणि अध्यात्माची भूमी आहे. भारतात प्रत्येक धर्माचे आणि जातीचे लोक एकत्र राहतात. म्हणूनच भारताला विविधतेत एकतेचा देश असेही म्हटले जाते. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध, जैन, राजपूत, जाट यासारखे नेक जाती धर्माचे लोक भारतात राहतात. सर्व धर्माची भारतात स्वतःची धार्मिक स्थळे आहेत. त्या धार्मिक स्थळांचे स्वतःचे असे एक वैशिठ्य आहे.
Chanakya Niti : महिलांनी या सहा गोष्टी कोणासोबत शेअर करु नये…चाणक्य नीतीनुसार सीक्रेट काय ठेवावे?
हजारो वर्षांपूर्वी, आचार्य चाणक्यांनी चाणक्य-नीती शास्त्र लिहिले आहे. त्यांनी मानवाच्या आयुष्यासंदर्भात अनेक महत्वाचे सल्ले देणारे लिखाण केले आहे. अर्थशास्त्रात अनेक फायद्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे त्यांचे लेखण चाणक्य नीती नावाने परिचित झाले आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Jul 26, 2024
- 12:11 pm
‘उद्धव ठाकरे सोबत विश्वासघात, धोका देणारे सच्चे हिंदू नाहीत…’, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास विरोध करणाऱ्या शंकराचार्यांचा हल्ला
Swami Avimukteshwaranand Saraswati: मातोश्रीवर पोहचल्यानंतर शंकराचार्य यांचे स्वागत संपूर्ण ठाकरे परिवाराने केले. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे माहीत आहे. ज्या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात केला, ते हिंदू कसे असू शकतात?
- Jitendra Zavar
- Updated on: Jul 16, 2024
- 7:26 am
अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेस विरोध करणारे शंकराचार्य उद्धव ठाकरे यांना भेटणार
Swami Avimukteshwaranand Saraswati: नेहमी वादात राहणारे उत्तराखंड ज्योतिष पीठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद १५ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Jul 15, 2024
- 11:31 am
46 वर्षांनंतर उघडले या हिंदू मंदिराचे रत्न भंडार, किती सापडणार देवाच्या संपत्तीचा खजिना?
1978 मध्ये शेवटचे रत्न भंडार उघडण्यात आले होते. त्यावेळी एकूण 367 दागिने सापडले होते आणि त्याचे वजन 4,360 तोळे भरले होते. त्यामुळे आता रत्न भांडारात किती खजिना आहे हे समोर येणार आहे.
- Mahesh Pawar
- Updated on: Jul 14, 2024
- 3:17 pm
वारी म्हणजे काय…कधीपासून सुरु झाली वारी, दिंडी अन् वारीत फरक तरी काय?
ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी. विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवताकडे जाणे म्हणजे वारी. घरुन निघायचे, एखाद्या संताच्या गावी जायाचे आणि त्या ठिकाणावरुन निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी. पंढरपूरला जाऊन विठ्ठूरायाचे दर्शन 'याची देही याची डोळा घेणे' म्हणजे वारी. 18 ते 20 दिवस सर्व संसारीक वैभव, सुख सोडून फक्त ईश्वराच्या धान्यात राहणारे वारकरी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Jul 16, 2024
- 9:33 am
“अनियंत्रित मन…” पाकिस्तानच्या शोएब अख्तरकडून भगवान श्रीकृष्णाच्या फोटोसह गीतेतील श्लोक पोस्ट, सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Shoaib Akhtar posts the Geeta Shlok: 48 वर्षीय शोएब अख्तरने यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे टी20 विश्वविजेतेपद पटकवल्यानंतर अभिनंदन केले होते. त्यावेळी अख्तरने लिहिले होते की, 'रोहित शर्मा याने करुन दाखवले. भारतीय संघ या विजयाचा दावेदार होता.'
- Jitendra Zavar
- Updated on: Jul 2, 2024
- 9:01 am
ममतादीदींचे हिंदुत्वाचे राजकारण, भाजपचे वाढले टेन्शन, 143 कोटी रुपये खर्चून बांधले प्रसिद्ध मंदिर
गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुस्लिम तुष्टीकरणाच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, ममता बॅनर्जी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या रथावर आरूढ होणार आहेत. यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे.
- Mahesh Pawar
- Updated on: Jun 20, 2024
- 8:20 pm
हज यात्रेकरुंवर मृत्यूचे थैमान, 900 जणांचा मृत्यू, या देशाचे सर्वाधिक नागरिक
सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना येथे हजसाठी येणाऱ्या यात्रेकरूंना कडक उष्णतेचा फटका बसत आहे. आतापर्यंत या उष्णतेने सुमारे 900 हून अधिक यात्रेकरूंचा बळी घेतला आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार दरवर्षी हजचा हंगाम बदलतो. मात्र, यंदाचा जून महिना हा राज्यातील सर्वात उष्ण महिन्यांपैकी एक ठरला.
- Mahesh Pawar
- Updated on: Jun 20, 2024
- 7:05 pm
दोन संतांमध्ये वाद, ‘नरक मिळणार नाही’… पंडित प्रदीप मिश्रा यांनी प्रेमानंद महाराज यांना दिले धक्कादायक उत्तर
pradeep mishra premanand ji maharaj: संत प्रेमानंद महाराज रागाने प्रदीप मिश्रा यांना सांगतात की, तुम्हाला नरकातून कोणीही वाचवू शकत नाही. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही स्वत:ला खूप ज्ञानी समजतात. रस ग्रंथामध्ये अजून तुमचा प्रवेशसुद्धा नाही.
- Jitendra Zavar
- Updated on: Jun 13, 2024
- 9:03 am
अयोध्येतील पराभवानंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय, अयोध्यात होणार आता…
ayodhya ram mandir: अयोध्येत राम मंदिराचे निर्माण झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे राम मंदिरची सुरक्षा व्यवस्था कठोर करण्याकडे केंद्र सरकारने लक्ष दिले आहे. अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली.
- Jitendra Zavar
- Updated on: Jun 12, 2024
- 2:39 pm