AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा घरातील एक चूक पडू शकते महागात, घरात उठतील वादळं…

वास्तुशास्त्र केवळ भौतिक बांधकामापुरते मर्यादित नाही तर ऊर्जेच्या संतुलनाची एक समृद्ध विद्या आहे. पूजाघरात माचिस ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. माचिस प्रकाश आणि विनाशाचे प्रतिक आहे, त्यामुळे ते पूजाघरातील सकारात्मक ऊर्जेचे संतुलन बिघडवते आणि कलह निर्माण करू शकते.

पूजा घरातील एक चूक पडू शकते महागात, घरात उठतील वादळं...
DevgharImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 19, 2025 | 8:52 PM
Share

वास्तूशास्त्रात केवळ विट, दगड आणि भिंतींवर भाष्य केलेलं नाहीये. नवीन ऊर्जा समजवून सांगण्याची आणि तिचं संतुलन राखण्याची ही सखोल विद्या आहे. हा आपल्या पूर्वजांचा अमूल्य ठेवा आहे. प्रत्येक दिशेचा कोना काही तरी सांगतोय, फक्त त्याला समजण्याची गरज आहे. जेव्हा आपण कामाच्या ठिकाणी या ऊर्जेला योग्य रुप दिलं तर तिथे एक शांती आणि सकारात्मकता निर्माण होते. भाग्य साथ देत नाही, असं आपण नेहमी म्हणतो. ही समस्या अशीच सुरू आहे. पण वास्तू शास्त्र सांगतं की, थोडी सजगता आणि छोटे बदलांमधून आपण या समस्या दूर करू शकतो. अशामध्ये मंदिरशी संबंधित काही वास्तू नियमांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. घरातील मंदिरात ठेवलेली एक वस्तू तात्काळ बाहेर काढली पाहिजे. कारण ती वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते.

पूजा करताना काही लोक धूप बत्ती, अगरबत्ती आणि दिवा लावतात. दिवा पेटवण्यासाठी माचिसचा वापर केला जातो. त्यामुळे माचिस मंदिरात ठेवली जाते. वास्तू शास्त्राच्या नियमांकडे पाहिलं तर, घरातील मंदिरात माचिस ठेवणं शुभ नाही. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येण्याऐवजी नकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होत आहे. शास्त्राच्या सांगण्यानुसार अनुकरण केल्यास त्यामुळे घरात सुखशांती लाभेल.

ऊर्जेचं संतुलन होणार

वास्तू शास्त्रानुसार, पूजा घरात माचिस ठेवणं योग्य नाही. त्यामुळे प्रकाश पडतो. तसेच जळून राखही होते. त्यामुळेच ते शक्ती आणि विनाश या दोन्हीचं प्रतिक मानलं जातं. जेव्हा माचिस सारखी वस्तू पूजा घरात ठेवली जाते, त्यामुळे तिथल्या ऊर्जेत असंतुलन येतं. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा प्रवाह वाढतो.

कलह आणि अशांती

वास्तू शास्त्रानुसार, पूजाघरात माचिस ठेवल्याने अशांती आणि कुटुंबातील कलहाची शक्यता वाढते. तसेच पूजाघरात माचिस ठेवणं आवश्यक असतं. माचिस खाली न ठेवता स्वच्छ आणि पवित्र कपड्यात गुंडाळून ठेवा. त्यामुळे तिथल्या सकारात्मक ऊर्जा प्रभावित होऊ नये. त्यामुळेच माचिस नेहमी पूजा घरापासून दूर ठेवली पाहिजे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात