AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा घरातील एक चूक पडू शकते महागात, घरात उठतील वादळं…

वास्तुशास्त्र केवळ भौतिक बांधकामापुरते मर्यादित नाही तर ऊर्जेच्या संतुलनाची एक समृद्ध विद्या आहे. पूजाघरात माचिस ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. माचिस प्रकाश आणि विनाशाचे प्रतिक आहे, त्यामुळे ते पूजाघरातील सकारात्मक ऊर्जेचे संतुलन बिघडवते आणि कलह निर्माण करू शकते.

पूजा घरातील एक चूक पडू शकते महागात, घरात उठतील वादळं...
DevgharImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 19, 2025 | 8:52 PM
Share

वास्तूशास्त्रात केवळ विट, दगड आणि भिंतींवर भाष्य केलेलं नाहीये. नवीन ऊर्जा समजवून सांगण्याची आणि तिचं संतुलन राखण्याची ही सखोल विद्या आहे. हा आपल्या पूर्वजांचा अमूल्य ठेवा आहे. प्रत्येक दिशेचा कोना काही तरी सांगतोय, फक्त त्याला समजण्याची गरज आहे. जेव्हा आपण कामाच्या ठिकाणी या ऊर्जेला योग्य रुप दिलं तर तिथे एक शांती आणि सकारात्मकता निर्माण होते. भाग्य साथ देत नाही, असं आपण नेहमी म्हणतो. ही समस्या अशीच सुरू आहे. पण वास्तू शास्त्र सांगतं की, थोडी सजगता आणि छोटे बदलांमधून आपण या समस्या दूर करू शकतो. अशामध्ये मंदिरशी संबंधित काही वास्तू नियमांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. घरातील मंदिरात ठेवलेली एक वस्तू तात्काळ बाहेर काढली पाहिजे. कारण ती वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते.

पूजा करताना काही लोक धूप बत्ती, अगरबत्ती आणि दिवा लावतात. दिवा पेटवण्यासाठी माचिसचा वापर केला जातो. त्यामुळे माचिस मंदिरात ठेवली जाते. वास्तू शास्त्राच्या नियमांकडे पाहिलं तर, घरातील मंदिरात माचिस ठेवणं शुभ नाही. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येण्याऐवजी नकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होत आहे. शास्त्राच्या सांगण्यानुसार अनुकरण केल्यास त्यामुळे घरात सुखशांती लाभेल.

ऊर्जेचं संतुलन होणार

वास्तू शास्त्रानुसार, पूजा घरात माचिस ठेवणं योग्य नाही. त्यामुळे प्रकाश पडतो. तसेच जळून राखही होते. त्यामुळेच ते शक्ती आणि विनाश या दोन्हीचं प्रतिक मानलं जातं. जेव्हा माचिस सारखी वस्तू पूजा घरात ठेवली जाते, त्यामुळे तिथल्या ऊर्जेत असंतुलन येतं. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा प्रवाह वाढतो.

कलह आणि अशांती

वास्तू शास्त्रानुसार, पूजाघरात माचिस ठेवल्याने अशांती आणि कुटुंबातील कलहाची शक्यता वाढते. तसेच पूजाघरात माचिस ठेवणं आवश्यक असतं. माचिस खाली न ठेवता स्वच्छ आणि पवित्र कपड्यात गुंडाळून ठेवा. त्यामुळे तिथल्या सकारात्मक ऊर्जा प्रभावित होऊ नये. त्यामुळेच माचिस नेहमी पूजा घरापासून दूर ठेवली पाहिजे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.