AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Premanand Maharaj: मृत्यूनंतर कुटुंबियांसोबतचे नाते कायम राहते? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं?

Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांना एका महिलेनं विचारलं की मृत्यूनंतर कुटुंबियांसोबतचा संबंध राहतो का की पूर्णपणे तुटतो? प्रेमानंद महाराजांनी या प्रश्नाचं सोपं उत्तर देत जे काही सांगितलं त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Premanand Maharaj: मृत्यूनंतर कुटुंबियांसोबतचे नाते कायम राहते? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं?
Premanand MaharajImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 14, 2025 | 4:12 PM
Share

जीवन आणि मृत्यू हे या जगातील फार मोठे सत्य आहे. जीवन आणि मृत्यू सत्य असल्याबरोबरच एक असे रहस्यही आहे, जे आजपर्यंत कोणालाही समजलेले नाहीत. प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजनांशी जोडलेली असते. अशा वेळी मनात हा प्रश्न नक्कीच येतो की मृत्यूनंतरही संबंध शिल्लक राहतात का? आत्म्याला आपले कुटुंब, आपली ओळख आणि भावना आठवतात का? अशाच प्रकारचा प्रश्न एका महिलेने प्रेमानंद महाराजांना विचारला. तिने महाराजांना विचारलं की मृत्यूनंतर कुटुंबियांसोबतचे नाते कायम राहते का की एकदम तुटते? प्रेमानंद महाराजांनी या प्रश्नाचं सोपं उत्तर देत सर्वांचे लक्ष वेधले. सांगितलं की मृत्यू सर्व संबंध तोडून टाकतो. मृत्यू ही अशी अवस्था आहे जी खोल झोपेपेक्षाही जास्त विस्मरण आणणारी असते. खोल झोपेत व्यक्तीला काहीच आठवत नाही.

मृत्यूनंतर कोणतीही आठवण शिल्लक राहत नाही – प्रेमानंद महाराज

प्रेमानंद महाराजांनी सांगितले की मृत्यू सर्व संबंध तोडून टाकतो. मृत्यू ही अशी अवस्था आहे जी खोल झोपेपेक्षाही जास्त विस्मरण आणणारी असते. खोल झोपेत व्यक्तीला काहीच आठवत नाही. प्रेमानंद महाराज म्हणाले की त्याचप्रमाणे मृत्यूनंतरही कोणत्याही प्रकारची आठवण शिल्लक राहत नाही. त्यांनी पुढे सांगितलं की खोल झोपेत व्यक्तीला संस्कारांमुळे काही स्वप्ने दिसतात, पण गाढ निद्रेत काहीच आठवत नाही. मृत्यू त्याहूनही खोल अवस्था मानली जाते, जिथे सर्व प्रकारच्या आठवणी संपुष्टात येतात. आईच्या गर्भात मूल नऊ महिने राहते, पण बाहेर आल्यानंतर त्याला काहीच आठवत नाही.

आत्मा कर्मांचा प्रभाव सोबत घेऊन जाते

अशा प्रकारे व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सांसारिक मोह कमी होतो. ना कुटुंब, ना पत्नी-मुले, ना संपत्ती, ना बँक बॅलन्स, ना पद-प्रतिष्ठा, सर्व काही मृत्यूबरोबरच संपून जाते. आत्म्याबरोबर प्रवासात फक्त त्याच्या कर्मांचा प्रभाव जातो. बाकी सर्व संबंध आणि ओळख संपुष्टात येते. व्यक्ती जगात आल्यानंतरच त्याचे संबंध सुरू होतात. प्रेमानंद महाराजांनी सांगितलं की संबंधांचा आधार शरीर आणि परिस्थिती असते. जेव्हा व्यक्तीचे शरीर संपते, तेव्हाच संबंधांचे बंधनही संपुष्टात येते.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!