AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan 2021| भूक आवरत नाही? ग्रहण काळातही खायचंय, तर हा उपाय करा आणि निर्धास्त राहा

4 डिसेंबर रोजी होणारे ग्रहण भारतातून जरी दिसणार नसेल तरी त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो. या काळात तुम्हाला काही खायचे असल्यास खाली दिलेला उपाय नक्की करुन पाहा.

Surya Grahan 2021| भूक आवरत नाही? ग्रहण काळातही खायचंय, तर हा उपाय करा आणि निर्धास्त राहा
Solar Eclipse
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 03, 2021 | 1:08 PM
Share

मुंबई: शनिवार, 4 डिसेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Last Solar Eclipse of 2021) होणार आहे. हे ग्रहण सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि दुपारी 03:07 पर्यंत राहील. ग्रहणाच्या काळात वातावरण प्रदुषित होते. त्यामुळे या काळात अन्नपदार्थ खाणं धोकादायक मानलं जाते. पण काही लोकांना भुक आवरात नाही. भुकेच्या आभावी त्यांना काही गोष्टी सुचत नाहीत. अशातच जर तुम्हाला खायचे असेल तर तुमच्या साठी एक उत्तम पर्याय आहे.

गर्भवती महिला, लहानमुले यांना भूक आवरत नाही तेव्हा तुम्ही हा उपाय करु शकता. 4 डिसेंबर रोजी होणारे ग्रहण भारतातून जरी दिसणार नसेल तरी त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो. या काळात तुम्हाला काही खायचे असल्यास खाली दिलेला उपाय नक्की करुन पाहा.

ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्रा यांच्या मते सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यां दोघांचाही परिणाम माणसाच्या आयुष्यावर होत असतो.ग्रहणामध्ये वातावरण अशुद्ध होऊन सर्वकडे नकारत्मकता पसरते. सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी आणि चंद्रग्रहणाच्या 9 तास अधिपासूनच हा काळ सुरू होतो. यालाच ज्योतिषीशास्त्रात सुतकाचा काळ असे म्हटले जाते. शास्त्रात सुतक ते ग्रहण संपेपर्यंतचा काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे या काळात खाणे-पिणे, पूजा इत्यादी निषिद्ध मानले जातात. मात्र, काही नियमांनुसार आजारी आणि गर्भवतींना सूट देण्यात आली आहे. पण असे करतानाही काही नियम पाळणे गरजेचे असते.

अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने ठरतात वरदान वैज्ञानिकदृष्ट्या, ग्रहणाच्या वेळी वातावरणात उपस्थित असलेल्या किरणांचा आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होत असतो. या वातावरणाचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो. आपल्या अन्न पदार्थांच्या मार्फत ही किरणे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतात. पण अन्न पदार्थांमध्ये तुळशीचे पत्र वापरल्यास हा धोका कमी होतो. तुळशीच्या पनांमध्ये पारा असल्यामुळे आपल्या शरीराला कमी धोका पोहचतो. पुराणांमध्ये अशी मान्यता आहे की तुळशीची पाने ज्यामध्ये टाकली जातात ती गोष्ट शुद्ध होते. त्यामुळे ग्रहणाच्या काळात तुम्ही याचा वापर करु शकतो.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

इतर बातम्या

Alangudi Jupiter Temple | चमत्कारांनी भरलंय अलंगुडीचे बृहस्पती मंदिर, तेथील रहस्य काय?

मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येलाच होणार वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण, या दिवशी 3 गोष्टी कराच

Last Solar Eclipse of 2021 | सूर्य ग्रहण काळात गर्भवती महिलांनो ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका

Follow Us
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात