AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alangudi Jupiter Temple | चमत्कारांनी भरलंय अलंगुडीचे बृहस्पती मंदिर, तेथील रहस्य काय?

ज्योतिष शास्त्रामध्ये बृहस्पती हा सुख, समृद्धी आणि सौभाग्याचा कारक मानला जातो. या देवाच्या पुजा अत्यंत शुभ मानली जातात. बृहस्पती हा ग्रह ज्ञान आणि सौभाग्याचा कारक मानला जाते. भारतात भगवान बृहस्पतीच्या देशात अनेक सिद्ध मंदिरे आहेत. असेच एक सिद्ध मंदिर तामिळनाडूमधील कुंभकोणमजवळ अलंगुडी येथे आहे.

Alangudi Jupiter Temple | चमत्कारांनी भरलंय अलंगुडीचे बृहस्पती मंदिर, तेथील रहस्य काय?
brihaspati-
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 02, 2021 | 1:40 PM
Share

मुंबई : ज्योतिष शास्त्रामध्ये बृहस्पती हा सुख, समृद्धी आणि सौभाग्याचा कारक मानला जातो. या देवाच्या पुजा अत्यंत शुभ मानली जातात. बृहस्पती हा ग्रह ज्ञान आणि सौभाग्याचा कारक मानला जाते. भारतात भगवान बृहस्पतीच्या देशात अनेक सिद्ध मंदिरे आहेत. असेच एक सिद्ध मंदिर तामिळनाडूमधील कुंभकोणमजवळ अलंगुडी येथे आहे.

सातव्या शतकातील मंदिर

अलंगुडी येथे असलेल्या देवगुरूचे मंदिर दक्षिणमुखी म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात बृहस्पती शिवाय भगवान शंकर, सूर्यदेव,आणि सप्तऋषी यांचीही मंदिरे आहेत. तमिळनायडू मधिल या बृहस्पती देवाच्या या मंदिराची स्थापना सातव्या शतकात पल्लवांच्या काळात झाली असे मानले जाते. त्यानंतर चोल शासकांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.

alangudi-guru-temple

alangudi-guru-temple

मंदिराशी संबंधित कथा

देवगुरु बृहस्पतीच्या या मंदिराविषयी असे मानले जाते की जो व्यक्ती या मंदिराची 24 प्रदक्षिणा करतो, त्याच्यावर देवगुरु बृहस्पतीची विशेष कृपा होते आणि त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. या पवित्र ठिकाणी येऊन बृहस्पती देव, ज्यांना एके काळी देवांचे गुरु म्हटले जाते, त्यांनी भगवान शंकराची विशेष पूजा केली होती. त्यानंतर त्यांना नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ होण्याचा मान मिळाला.

मंदिराची कथा

एका राजाला सात पुत्र होते . ज्या राजाने एका ब्राह्मणाचा अपमान केला होता. यामुळे त्याचे संपूर्ण राज्य लयास गेले आणि तो गरीब झाला. यानंतर आस्थेने राजाचा धाकटा मुलगा आणि सून येथे आले आणि त्यांनी देवगुरूंची पूजा केली. त्यानंतर त्यांचे हरवलेले सर्व साम्राज्य परत मिळाले. तेव्हापासून अशी श्रद्धा आहे की जो या ठिकाणी येऊन देवगुरु बृहस्पतीची भक्तिभावाने पूजा करतो तो कधीही रिकाम्या हाताने जात नाही अशी मान्यता आहे.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

इतर बातम्या

चमत्कारिक तुळशीचे पाणी, नोकरी-व्यवसायात प्रगती, आजारातून मुक्त होण्यास होईल मदत

Ketu Temple | आश्चर्य..! या मंदिरात चढवलेलं दूध निळं पडतं, जाणून घ्या केरळातील या रहस्यमयी मंदिराबाबत

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.