AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : शनिवारच्या दिवशी करा हा सर्वात सोपा उपाय, सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून होईल तुमचं संरक्षण

हिंदू धर्मात प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवी देवतेला समर्पित असतो. शनिवार हा शनी देवांना समर्पित आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण होतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आज आपण अशाच काही सोप्या उपायांबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Vastu Shastra : शनिवारच्या दिवशी करा हा सर्वात सोपा उपाय, सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून होईल तुमचं संरक्षण
shani devImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 16, 2026 | 9:52 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित असतो. शनिवार हा शनी देवाला समर्पित आहे. शनी देवांना न्यायाची देवता असं देखील म्हटलं जातं. शनी देव हे कर्मफळ दाता आहेत. म्हणजेच ज्याचं जसं कर्म तसं फळ शनी देव देत असतात. शनी देव यांना प्रसन्न करण्यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. जर एखाद्या व्यक्तीला शनीदोष असेल तर या उपायांमुळे त्याच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात. तसेच शनिवारच्या दिवशी करण्याचे असे देखील काही उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमचं सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं. चला तर मग आज आपण या उपायांबद्दल माहिती जाणून घेऊयात.

शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय करावं? शनी देवांना न्यायाची देवता म्हटलं जातं, व्यक्तीचं जसं कर्म आहे, तसं फळ शनी देव देतात. म्हणून त्यांना कर्मफळ दाता असं देखील म्हटलं जातं. शनी दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच शनी देवांना प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी सकाळी उठून स्नान करावं, त्यानंतर शनी मंदिरात जाऊन शनी देवांचं दर्शन घ्यावं. शनी मंत्राचा जाप करावा. तसेच शनी देवांना काळे तीळ आणि तेल अर्पण करावं. या दिवशी गरजू व्यक्तींना दान करावं, त्यांमुळे तुम्हाला शनी दोषातून मुक्ती मिळते.

दरम्यान अपाल्यासोबत अनेकदा असं होतं की आपण कोणतंही काम करायला गेलो तर त्या कामात आपल्याला यश मिळत नाही. अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं, किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टींची आपल्याला खूप भीती वाटू लागते. या सर्व गोष्टी तुमच्या घरात असलेल्या नकारात्मक शक्तींमुळे घडत असतात. अशा प्रकारची नकारात्माक शक्ती दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आप माहिती घेऊयात. शनिवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडं लिंबू पिळा, तसेच थोडी हळद मिक्स करा. या पाण्यानं अंघोळ केल्यास तुमचं सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण होतं. असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नसरापूर प्रकरणातील आरोपीसह पोलिसांची मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी...
नसरापूर प्रकरणातील आरोपीसह पोलिसांची मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी....
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख.....
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख......
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या..
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या...
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?.
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार.
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर....
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर.....
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी...
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी....
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं.
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक.....
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक......
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.