AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : तुमच्याही घराला नजर लागलीये, सर्व कामांमध्ये अडथळा येतोय? मग हा सोपा उपाय कराच

अनेकदा आपल्या आयुष्यात असं होतं की सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक प्रगतीला ब्रेक लागतो. महत्त्वाची काम लवकर होत नाहीत, त्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यावेळी आपण सहज म्हणून जातो, की कोणाची नजर लागली काय माहीत. आज आपण या समस्येवर वास्तुशास्त्रात सांगितलेला एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : तुमच्याही घराला नजर लागलीये, सर्व कामांमध्ये अडथळा येतोय? मग हा सोपा उपाय कराच
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 17, 2026 | 9:54 PM
Share

अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की आपलं सर्व सुरळीत सुरू असतं. प्रगतीच्या नव नवीनं संधी मिळत असतात. आपण घर खरेदी करतो, वाहान खरेदी करतो. परंतु एकवेळ अशी येते की सर्व सुरळीत सुरू असताना अचानक सर्व काही ठप्प होतं. प्रगतीला ब्रेक लागतो. व्यावसायामध्ये तोटा होतो. घरातून सुख समृद्धी नष्ट होते, आणि कोणतंही कारण नसताना घरात अचानक वादविवाद सुरू होतात. पती-पत्नीचं पटत नाही. अशावेळी आपण सहज  म्हणता घराला कोणाची नजर लागली काय माहीत? जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा घराला एखाद्याची नजर लागते, तेव्हा अशा व्यक्तीच्या आयुष्यात सर्व नकारात्मक गोष्टी घडण्यास सुरुवात होते.

नजर लागणं म्हणजे नेमकं काय?  

नजर लागणं म्हणजे नेकमं काय? हे आपण थोडक्यात समजून घेऊयात. एखाद्या व्यक्तीला नजर लागते म्हणजे नेकमं काय होतं तर एखाद्या व्यक्तीची प्रचंड प्रगती सुर असते, परंतु ही प्रगती काही लोकांना पहावत नाही, त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल मत्सर निर्माण होतो, ते सातत्याने तुमच्याबद्दल वाईट चिंतन करतात. त्यामुळे एक विशिष्ट प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जिचा थेट परिणाम हा तुमच्यावर होतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या समस्या निर्मण होतात. ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला किंवा तुमच्या घराला एखाद्याची वाईट नजर लागली आहे, तर अशा स्थितीमध्ये एका पातिल्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये थोडं खडे मीठ टाका, आणि या पाण्याने तुमचं संपूर्ण घर पुसून काढा, तसेच अंघोळीच्या पाण्यात देखील थोडं खडे मीठ टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करा यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतील, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!