AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : घरातल्या या दिशेला मानल्या जाते सर्वात शुभ, देवतांचा असतो वास, अशी घ्या काळजी

वास्तू शास्त्रानुसार घराच्या या दिशा स्वच्छ ठेवल्यास घरात देवता वास करतात. यासोबतच कुटूंबीयांना शुभ परिणामही मिळतात.

Vastu Tips : घरातल्या या दिशेला मानल्या जाते सर्वात शुभ, देवतांचा असतो वास, अशी घ्या काळजी
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Mar 10, 2023 | 9:26 AM
Share

मुंबई : वास्तुशास्त्रात (Vastu Tips) स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. असे म्हणतात की ज्या घरांमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते तेथे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि माता लक्ष्मी देखील स्वतः वास करते. वास्तूमध्ये घराचे असे काही कोपरे आणि सांगण्यात आले आहेत, जे स्वच्छ ठेवल्यास घराच्या या दिशांना देव वास करतात. वास्तू शास्त्रानुसार घराच्या या दिशा स्वच्छ ठेवल्यास घरात देवता वास करतात. यासोबतच कुटूंबीयांना शुभ परिणामही मिळतात. शास्त्रात सांगितले आहे की माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते आणि ज्या घरात या गोष्टींची काळजी घेतली जाते त्या घरात त्यांचा वास असतो.

उत्तर पूर्व

वास्तू तज्ञ सांगतात की घराचा किंवा ऑफिसचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा. वास्तूमध्ये हे घराचे मुख्य स्थान मानले जाते. घराच्या ईशान्य कोपर्‍यात देवाचा वास असतो असे म्हणतात. घराचा हा भाग स्वच्छ ठेवल्यास घरातील सदस्यांची प्रगती होते.

ब्रह्म स्थान

ब्रह्म स्थान देखील घरातील मुख्य स्थान मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरातील ब्रह्म स्थान स्वच्छ ठेवल्यास घरातील सदस्यांसाठी ते खूप फायदेशीर मानले जाते. असे म्हटले जाते की घराच्या या ठिकाणी जड जागा किंवा कोणतीही निरुपयोगी वस्तू ठेवू नये.

पूर्व दिशा

ज्योतिष आणि वास्तू या दोन्हीनुसार घराची पूर्व दिशा शुभ मानली जाते. घराची पूर्व दिशा स्वच्छ ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. यासोबतच घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो आणि माता लक्ष्मीही खूप प्रसन्न होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?