AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma, विराट कोहलीला सिलेक्शन कमिटी आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत

टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या तीन सिनयर खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. खरंतर या खेळाडूंवर ड्रॉपचा शिक्का बसू नये, यासाठी विश्रांती म्हटलय.

Rohit Sharma, विराट कोहलीला सिलेक्शन कमिटी आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत
Virat kohli-Rohit sharmaImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jan 06, 2023 | 2:44 PM
Share

मुंबई: T20 क्रिकेटमध्ये BCCI ने अमूलाग्र बदल घडवायच ठरवलं आहे. त्या दिशेने बीसीसीआयची वाटचाल सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेत टीम निवडीतून त्या बदलाच प्रतिबिंब दिसून आलय. श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजमध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी दिलीय. हाच ट्रेंड यापुढे कायम दिसू शकतो. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या तीन सिनयर खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. खरंतर या खेळाडूंवर ड्रॉपचा शिक्का बसू नये, यासाठी विश्रांती म्हटलय.

BCCI च्या योजनेमध्ये फिट बसत नाहीत

टीम इंडियाच्या पुढच्या T20 मालिकांचा विचार करता, रोहित शर्मा, विराट कोहली BCCI च्या योजनेमध्ये फिट बसत नाहीत. यामागे मुख्य कारण आहे, त्यांचं वाढत वय. श्रीलंकेनंतर न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या टी 20 सीरीजसाठी रोहित-विराटचा विचार होणार नाहीय. टीममध्ये त्यांची निवड होणार नाहीय. बीसीसीआय सूत्राच्या हवाल्याने इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.

BCCI पदाधिकारी काय म्हणाला?

या दोघांशिवाय रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या तिघांचा सुद्धा यापुढे टी 20 सीरीजसाठी बीसीसीआय विचार करणार नाही. “न्यूझीलंड विरुद्धच्या सीरीजसाठी या खेळाडूंचा विचार होणार नाही. त्यांना आम्ही वगळतोय, असं नाहीय. भविष्याच्या दृष्टीने टीमची बांधणी करावी लागेल, हा त्यामागे विचार आहे. सिलेक्टर्सच याबद्दल अंतिम निर्णय घेतील” असं टॉप बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं. कधीपासून न्यूझीलंड विरुद्ध सुरु होणार सीरीज?

श्रीलंकेविरुद्धची सीरीज संपल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 T20 आणि 3 वनडे सामन्यांची सीरीज खेळणार आहे. रोहित, विराट न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये खेळतील. पण 27 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या टी 20 सीरीजचा भाग नसतील.

Follow Us
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?