AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : चेन्नईमध्ये टीम इंडिया कशी चीतपट झाली? समजून घ्या चार पॉइंट्समधून

IND vs AUS 3rd ODI : मायदेशात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या टीम इंडियाला हरवण खूप कठीण होतं. मग ऑस्ट्रेलियाने हे साध्य कसं केलं? टीम इंडियाने जिंकण्याचा डाव असा गमावला.

IND vs AUS : चेन्नईमध्ये टीम इंडिया कशी चीतपट झाली? समजून घ्या चार पॉइंट्समधून
ind vs ausImage Credit source: BCCI
| Updated on: Mar 23, 2023 | 8:24 AM
Share

IND vs AUS 3rd ODI : भारतीय टीमला मायदेशातच मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय. टीम इंडियाने आपल्याच घरात मॅचच नाही, तर सीरीजही गमावली. ऑस्ट्रेलियाने बुधवारी तीन मॅचच्या वनडे सीरीजमध्ये टीम इंडियावर 2-1 असा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने सीरीजच्या अखेरच्या निर्णायक सामन्यात टीम इंडियावर 21 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने मुंबईतला पहिला सामना गमावला होता. मुंबईतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने विशाखापट्टनम आणि चेन्नई या दोन वनडेमध्ये सलग विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर कसा विजय मिळवला, ते चार पॉइंट्समधून समजून घ्या.

  1. टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर एकवेळ ऑस्ट्रेलियाची स्थिती 7/203 होती. ऑस्ट्रेलियन टीम लवकर ऑलआऊट होईल, असं सर्वांना वाटत होतं. पण त्यांच्या लोअर ऑर्डरमधील बॅट्समननी चांगली फलंदाजी केली. शेवटच्या तीन विकेटसाठी 66 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम सन्मानजक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकली.
  2. ओपनर शुभमन गिल आणि कॅप्टन रोहित शर्माने टीम इंडियाला चांगली सुरुवात दिली होती. त्यांच्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने डाव सावरला. पण भारताकडून मोठी भागीदारी होऊ शकली नाही. त्याची किंमत टीम इंडियाला सीरीज गमावून चुकवावी लागली.
  3. भारतीय बॅट्समन्सनी आणखी एक चूक केली. खराब शॉट सिलेक्शनमुळे त्यांनी आपल्या विकेट गमावल्या. केएल राहुल आणि हाफ सेंच्युरी झळकवणारा विराट कोहील चुकीच्या शॉट सिलेक्शनमुळे आऊट झाले. त्याची किंमत टीम इंडियाला चुकवावी लागली.
  4. भारतीय खेळाडूंना पुन्हा एकाद ऑस्ट्रेलियन स्पिनर्सनी हैराण केलं. ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर एडम झम्पाने भारताच्या चार बॅट्समनने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यामुळे पुन्हा एकदा भारतीय फलंदाज स्पिनर्सना नीट खेळू शकत नाहीत, हे स्पष्ट झालं.

Follow Us
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं विश
Eknath Shinde Video | गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं लक्ष
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे यांचं मोठं आवाहन काय?
नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव; पूरात दिसल्या नाहीत
Nalasopara | पूरात दिसल्या नाहीत, आता श्रेय घ्यायला आल्या; नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊत
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊतांच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ
एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक
Mulund Railway Station | एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक...नेमकं काय घडलं?
अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
Rohit Pawar On Jejuri Accident | अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत रोहित पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय
ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई....
Mumbai | ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई पोलिसांची मोठी धावपळ!
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?