AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India Squad Announced: WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईच्या खेळाडूला संधी

Team India squad for ICC World Test Championship 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. या टीममध्ये मागच्या वर्षभरापासून बाहेर असलेल्या एका खेळाडूला स्थान मिळालं आहे.

Team India Squad Announced: WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईच्या खेळाडूला संधी
| Updated on: Apr 25, 2023 | 12:02 PM
Share

WTC Final 2023 : बीसीसीआयच्या निवड समितीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीमची घोषणा केली आहे. या टीमच नेतृत्व रोहित शर्माच्या हाती आहे. त्याचवेळी अजिंक्य रहाणेला टीममध्ये संधी मिळालीय. विकेटकीपिंगची जबाबदारी केएस भरतवर आहे. 15 सदस्यीय टीममध्ये केएल राहुल आणि जयदेव उनाडकट आपल स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. या फायनलसाठी 12 जून रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.

टीममध्ये किती फलंदाज? किती गोलंदाज?

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी 15 सदस्यीय टीम निवडण्यात आली आहे. यात विकेटकीपर केएस भरतशिवाय 6 प्रमुख फलंदाज असतील. भारताच्या या टीममध्ये 5 वेगवान गोलंदाजांना संधी मिळालीय. 3 स्पिनर्स या टीममध्ये आहेत. दोन डावखुरे फिरकी गोलंदाज आहेत.

WTC Final साठी कसं असेल टीम इंडियाच समीकरण?

टीम इंडियाची लिस्ट पाहून असं वाटतय, WTC फायनलमध्ये ओपनिंगची जबाबदारी रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या खांद्यावर असेल. अजिंक्य रहाणेने टीममध्ये कमबॅक केलय. तो मधल्या फळीत खेळताना दिसेल. असं झाल्यास केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

वेगवान गोलंदाजीची धुरा कोणाकडे?

वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असेल. स्पिनर्सच्या भूमिकेत अश्विन आणि जाडेजावर जबाबदारी असेल. WTC फायनलसाठी टींम इंडियात 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. WTC Final साठी अशी आहे टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.