AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND | हार्दिक पांड्याचा स्वार्थीपणा पाहून तिलक वर्माने त्याच्याशी हात मिळवणं टाळलं का? VIDEO

WI vs IND 3rd T20 | जिंकूनही कॅप्टन हार्दिक पांड्या ट्रोल होतोय. तिलक वर्मा 49 धावांवर नाबाद राहिला. मॅच संपल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

WI vs IND | हार्दिक पांड्याचा स्वार्थीपणा पाहून तिलक वर्माने त्याच्याशी हात मिळवणं टाळलं का? VIDEO
Hardik pandya-Tilak Varma Image Credit source: AFP
| Updated on: Aug 09, 2023 | 1:50 PM
Share

गुयाना : टीम इंडियाने तिसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजवर 7 विकेटने एकतर्फी विजय मिळवला. या विजयामुळे टीम इंडियाच मालिकेत आव्हान टिकून आहे. वेस्ट इंडिजवर विजय मिळवल्यानंतर एक वेगळा वाद निर्माण झालाय. टीमचा कॅप्टन हार्दिक पांड्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय. पांड्याने वेस्ट इंडिज विरुद्ध सिक्स मारुन टीमला विजय मिळवून दिला. पण या सिक्सच्या नादात तिलक वर्माची हाफ सेंच्युरीची संधी हुकली.

तिलक वर्मा 49 धावांवर नाबाद राहिला. मॅच संपल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

या व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हिडिओमध्ये एक खास गोष्ट आहे. मॅच संपल्यानंतर पांड्याने सर्व खेळाडूंशी हात मिळवला. त्यानंतर तिलक वर्माशी हस्तांदोलन करण्यासाठी त्याने हात पुढे केला. पण तिलक वर्माने हात मिळवला नाही. तिलक वर्मा आपल्या कॅप्टनच्या सिक्सने नाराज झाला का? हा प्रश्न निर्माण झालाय. याच नाराजीमुळे त्याने पांड्याशी हस्तांदोलन टाळल का?

काही प्रॉब्लेम नसेलही, पण…

क्रिकेट एक टीम गेम आहे. व्यक्तीगत प्रदर्शनापेक्षा टीमचा विजय जास्त महत्त्वाचा असतो. मॅच संपल्यानंतर हार्दिक पांड्याने हात मिळवण्यासाठी पुढे केला. कदाचित ते तिलक वर्माने ते पाहिलं नसेल. पांड्या आणि तिलकमध्ये कुठली समस्या नसेल. पण फॅन्स मात्र हार्दिकला ट्रोल करतायत. तिलकने या सीरीजमध्ये किती धावा केल्यात?

तिलक वर्माने या टी 20 सीरीजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या लेफ्टी बॅट्समनने तिन्ही सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केलं. तिलकने पहिल्या मॅचमध्ये 39 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात 51 आणि मंगळवारी तिसऱ्या टी 20 सामन्यात नाबाद 49 धावा केल्या. तिलक या सीरीजमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 69.50 च्या सरासरीने 139 धावा केल्या आहेत. त्याची बॅटिंग स्टाइल पाहून तो भविष्यात तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळेल, असं दिसतय.

Follow Us
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील....
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील पाणी काढण्यास सुरुवात
Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश.

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय.

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा.

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ.

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!