AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team india : कष्टाचं फळ मिळालंच! 21 वर्षाच्या पोराची टीम इंडियाच्या कसोटी आणि टी-20 संघामध्ये निवड

21 वर्षाच्या युवा खेळाडूच्या कष्टाचं फळ मिळालं आहे. टीम इंडियाच्या कसोटी आणि टी-20 संघात या तरण्या पोराची निवड झाली आहे. आयपीएल गाजवल्यानंतर या खेळाडूचं नशीब फळफळलं आहे.

Team india : कष्टाचं फळ मिळालंच! 21 वर्षाच्या पोराची टीम इंडियाच्या कसोटी आणि टी-20 संघामध्ये निवड
वनडे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी निवडलेले बहुतांश खेळाडू विश्वचषक संघात दिसणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 06, 2023 | 4:22 PM
Share

मुंबई : बीसीसीआयने वेस्ट इंडिज विरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने या संघामध्ये युवा खेळाडूंना संधी दिली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. जाहीर झालेल्या संघामध्ये 21 वर्षाच्या युवा खेळाडूच्या कष्टाचं फळ मिळालं आहे. टीम इंडियाच्या कसोटी आणि टी-20 संघात या तरण्या पोराची निवड झाली आहे. आयपीएल गाजवल्यानंतर या खेळाडूचं नशीब फळफळलं आहे.

कोण आहे हा खेळाडू?

टीम इंडियाच्या कसोटी आणि टी-20 मध्ये संघामध्ये निवड झालेला हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून यशस्वी जयस्वाल आहे. वयाच्या 21 वर्षी टीम इंडियाच्या कसोटी आणि संघात निवड होणं म्हणजे खायची गोष्ट नाही. पठ्ठ्याच्या मेहनतीला यश आलं असून काही दिवसात टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे.

या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह इतरांचा समावेश आहे.  त्यामुळे हार्दिक पंड्या विंडिज विरुद्धच्या या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर मुंबईकर सूर्यकुमार यादव याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मा या दोघांची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड करण्यात आली आहे.

टीम इंडिया टी-20 संघ : इशान किशन (W), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव (VC), संजू सॅमसन (W), हार्दिक पांड्या (C), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया टी 20 सीरिज वेळापत्रक

पहिला सामना, 3 ऑगस्ट.

दुसरा सामना, 6 ऑगस्ट.

तिसरा सामना, 8 ऑगस्ट.

चौथा सामना, 12 ऑगस्ट.

पाचवा सामना – 13 ऑगस्ट.

Follow Us
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात