AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022 : टीम इंडियाने झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, दिग्गज खेळाडूचा सल्ला

पाकिस्तान टीमचा झिम्बाब्वेने एका धावेने पराभव केल्यापासून पाकिस्तानच्या खेळाडूंवर जोरदार टीका होत आहे.

T20 World Cup 2022 : टीम इंडियाने झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, दिग्गज खेळाडूचा सल्ला
Team indiaImage Credit source: AFP
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Oct 29, 2022 | 9:21 AM
Share

मेलबर्न : टीम इंडियाने विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत दोन्ही मॅचमध्ये विजय मिळविला आहे. त्यामुळे टीम इंडिया (IND) यंदाचा विश्वचषक जिंकू शकते अशी चर्चा सोशल मीडियावर चाहते करीत आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या (PAK) रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाने चार विकेट राखून विजय मिळविला. तर दुसऱ्या नेदरलॅंडविरुद्धच्या मॅचमध्ये सुद्धा टीम इंडियाने चांगल्या खेळीमुळे विजय मिळविला आहे. टीम इंडियाचे तीन फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

पाकिस्तान टीमचा झिम्बाब्वेने एका धावेने पराभव केल्यापासून पाकिस्तानच्या खेळाडूंवर जोरदार टीका होत आहे. तसेच झिम्बाब्वेच्या खेळाडूंचं कौतुक देखील चाहते करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. झिम्बाब्वेचे खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे टीम इंडियाने त्यांच्याविरुद्धच्या मॅचमध्ये सावधगिरी बाळगावी असं विधान टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी सांगितले आहे.

झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्धच्या मॅचमध्ये खेळताना टीम इंडियाला अधिक काळजीपुर्वक खेळी करावी लागले. तसेच पाकिस्तान टीम यापुढचे सामने जिंकणं तितकं सोप्प नाही. आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तान टीमची खरी ताकद कळेल असं देखील विधान सुनिल गावस्कर यांनी केलं आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...