AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup:’प्रत्येकजण उद्ध्वस्त आहे, खूप दुःखी आहे…’ हरल्यानंतर भारतीय खेळाडूची सोशल मीडियावर पोस्ट

काल टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर तो खेळाडूंच्या जिव्हारी लागला आहे.

T20 World Cup:'प्रत्येकजण उद्ध्वस्त आहे, खूप दुःखी आहे...' हरल्यानंतर भारतीय खेळाडूची सोशल मीडियावर पोस्ट
टीम इंडियातील खेळाडूंच्या सोशल मीडियावर भावनिक पोस्ट, पाहा कोणी काय लिहिलंयImage Credit source: facebook
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Nov 11, 2022 | 3:23 PM
Share

मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडियाची (Team India) कामगिरी चांगली राहिली होती. सेमीफायनलच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्याने खेळाडूंवर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून जोरदार टीका झाली आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केलेली नाही, अशा खेळाडूंना काढून टाका अशा सुचना चाहत्यांनी बीसीसीआयकडे केल्या आहेत.

काल टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर तो खेळाडूंच्या जिव्हारी लागला आहे. आज काही खेळाडू मायदेशी परतणार आहेत. तर काही खेळाडू उद्या मायदेशी परतणार आहेत. हार्दीक पांड्यासह अनेक खेळाडूंनी आपल्या सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिल्या आहेत.

हार्दीक पांड्याने ‘प्रत्येकजण उद्ध्वस्त आहे, खूप दुःखी आहे. अशी पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे. कालच्या मॅचमध्ये हार्दीक पांड्याने तुफानी बॅटिंग केली. त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या अधिक झाली होती.

विराट कोहलीने सोशल मीडियावर आम्ही आमचं तुटलेलं काळीज घेऊन ऑस्ट्रेलियातून जात आहोत, तसेच मैदानात उपस्थित राहिलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचे आभार मानतो, अशी पोस्ट लिहिली आहे. केएल राहूल याने फक्त एक इमोशनल इमोजी आणि फोटो शेअर केला आहे.

आम्ही विश्वचषक स्पर्धेत चांगली खेळी केली, टीम आणि इतर सदस्यांनी चांगलं सहकार्य केलं. तसेच या पुढे आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करु असंही सुर्यकुमार यादवने सोशल मीडियावर लिहिलं आहे.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ