AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup:’प्रत्येकजण उद्ध्वस्त आहे, खूप दुःखी आहे…’ हरल्यानंतर भारतीय खेळाडूची सोशल मीडियावर पोस्ट

काल टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर तो खेळाडूंच्या जिव्हारी लागला आहे.

T20 World Cup:'प्रत्येकजण उद्ध्वस्त आहे, खूप दुःखी आहे...' हरल्यानंतर भारतीय खेळाडूची सोशल मीडियावर पोस्ट
टीम इंडियातील खेळाडूंच्या सोशल मीडियावर भावनिक पोस्ट, पाहा कोणी काय लिहिलंयImage Credit source: facebook
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Nov 11, 2022 | 3:23 PM
Share

मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडियाची (Team India) कामगिरी चांगली राहिली होती. सेमीफायनलच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्याने खेळाडूंवर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून जोरदार टीका झाली आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केलेली नाही, अशा खेळाडूंना काढून टाका अशा सुचना चाहत्यांनी बीसीसीआयकडे केल्या आहेत.

काल टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर तो खेळाडूंच्या जिव्हारी लागला आहे. आज काही खेळाडू मायदेशी परतणार आहेत. तर काही खेळाडू उद्या मायदेशी परतणार आहेत. हार्दीक पांड्यासह अनेक खेळाडूंनी आपल्या सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिल्या आहेत.

हार्दीक पांड्याने ‘प्रत्येकजण उद्ध्वस्त आहे, खूप दुःखी आहे. अशी पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे. कालच्या मॅचमध्ये हार्दीक पांड्याने तुफानी बॅटिंग केली. त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या अधिक झाली होती.

विराट कोहलीने सोशल मीडियावर आम्ही आमचं तुटलेलं काळीज घेऊन ऑस्ट्रेलियातून जात आहोत, तसेच मैदानात उपस्थित राहिलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचे आभार मानतो, अशी पोस्ट लिहिली आहे. केएल राहूल याने फक्त एक इमोशनल इमोजी आणि फोटो शेअर केला आहे.

आम्ही विश्वचषक स्पर्धेत चांगली खेळी केली, टीम आणि इतर सदस्यांनी चांगलं सहकार्य केलं. तसेच या पुढे आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करु असंही सुर्यकुमार यादवने सोशल मीडियावर लिहिलं आहे.

Follow Us
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....