AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022 : पाकिस्तानी चीफ सिलेक्टरचं मोठं वक्तव्य, म्हणतो “भारताला पुन्हा हरवणार”

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला एक मॅच होणार आहे.

T20 World Cup 2022 : पाकिस्तानी चीफ सिलेक्टरचं मोठं वक्तव्य, म्हणतो भारताला पुन्हा हरवणार
पाकिस्तानच्या संघाची घोषणाImage Credit source: social
| Updated on: Sep 16, 2022 | 8:26 AM
Share

ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या T20 World Cup 2022 साठी पाकिस्तानच्या (Pakistan) 15 खेळाडूंची निवड झाल्यापासून पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डवरती (Pakistan Cricket Board) अनेक चाहत्यांनी टीका केली आहे. कारण चाहत्यांना अपेक्षित असलेल्या काही खेळाडूंना टीममध्ये संधी मिळालेली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांनी पाकिस्तान बोर्डला अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर हा संघर्ष कायम पाहायला मिळणार आहे.

काल खेळाडूंची निवड झाल्यापासून निवड समिती टीकेच्यास्थानी आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सिलेक्टरकडून एक मोठ वक्तव्य करण्यात आलं आहे. तो म्हणतोय की, होणाऱ्या T20 World Cup मध्ये आम्ही भारताला पुन्हा हरवणार आहे. त्यामुळे त्याची पुन्हा सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला एक मॅच होणार आहे. त्यावेळी पाकिस्तानची टीम इंडीयाच्या टीमला हरवणार असल्याचं वक्तव्यं मुहम्मद वसीम यांनी केलं आहे.

शोएब मलिकला याला टीममध्ये संधी का नाही दिला याबाबत निवड समितीकडून मौन बाळगण्यात आलं आहे. परंतु भारतीय टीम मागच्यावेळी विश्वचषक स्पर्धेत आम्ही हरवलं होतं. त्याचबरोबर आशिया चषकात सुद्धा आम्ही हरवलं होतं. त्यामुळे आमच्या टीमचा विश्वास वाढला असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.