AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 3 खेळाडूंचा भारताच्या T20 विश्वचषक संघात समावेश हवा होता – दिलीप वेंगसरकर

आशिया चषकात टीम इंडिया महत्त्वाचे सामने हारल्यानंतर रवी शास्त्री यांनी मोहम्मद शमी घरी तंदुरुस्त असताना त्याला का घेतलं नाही, असा प्रश्न विचारला आहे.

या 3 खेळाडूंचा भारताच्या T20 विश्वचषक संघात समावेश हवा होता - दिलीप वेंगसरकर
dilip vengsarkarImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 15, 2022 | 12:35 PM
Share

T20 विश्वचषकसाठी (World Cup 2022) टीम इंडियामध्ये (India) चांगल्या खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही, अशी ओरड टीम इंडियाच्या माजी खेळाडू करीत आहेत. आशिया चषकात खराब कामगिरी झाल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजीवरती अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच आशिया चषकात खराब कामगिरी झाल्यानंतर सुद्धा अनेकांना संधी मिळाल्याने टीका होत आहे.

मोहम्मद शमी, उमरान मलिक आणि शुभमन गिल या खेळाडूंचा T20 विश्वचषक संघात राखीव खेळाडूंमध्ये समावेश केल्यामुळे दिलीप वेंगसरकर संतापले आहेत. त्यांना मुख्य संघात स्थान का नाही मिळालं असा प्रश्न केला आहे.

आशिया चषकात टीम इंडिया महत्त्वाचे सामने हारल्यानंतर रवी शास्त्री यांनी मोहम्मद शमी घरी तंदुरुस्त असताना त्याला का घेतलं नाही, असा प्रश्न विचारला आहे.

झालेल्या यंदाच्या आयपीएलमध्ये सुद्धा त्यांची कामगिरी उत्तम राहिली आहे. मोहम्मद शमी, उमरान मलिक आणि शुभमन गिल यांना संघात संधी न मिळाल्याने सोशल मीडियावर अनेकांनी निवड समितीवरती सुद्धा जोरदार टीका केली होती.

ICC T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.