AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 3 खेळाडूंचा भारताच्या T20 विश्वचषक संघात समावेश हवा होता – दिलीप वेंगसरकर

आशिया चषकात टीम इंडिया महत्त्वाचे सामने हारल्यानंतर रवी शास्त्री यांनी मोहम्मद शमी घरी तंदुरुस्त असताना त्याला का घेतलं नाही, असा प्रश्न विचारला आहे.

या 3 खेळाडूंचा भारताच्या T20 विश्वचषक संघात समावेश हवा होता - दिलीप वेंगसरकर
dilip vengsarkarImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 15, 2022 | 12:35 PM
Share

T20 विश्वचषकसाठी (World Cup 2022) टीम इंडियामध्ये (India) चांगल्या खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही, अशी ओरड टीम इंडियाच्या माजी खेळाडू करीत आहेत. आशिया चषकात खराब कामगिरी झाल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजीवरती अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच आशिया चषकात खराब कामगिरी झाल्यानंतर सुद्धा अनेकांना संधी मिळाल्याने टीका होत आहे.

मोहम्मद शमी, उमरान मलिक आणि शुभमन गिल या खेळाडूंचा T20 विश्वचषक संघात राखीव खेळाडूंमध्ये समावेश केल्यामुळे दिलीप वेंगसरकर संतापले आहेत. त्यांना मुख्य संघात स्थान का नाही मिळालं असा प्रश्न केला आहे.

आशिया चषकात टीम इंडिया महत्त्वाचे सामने हारल्यानंतर रवी शास्त्री यांनी मोहम्मद शमी घरी तंदुरुस्त असताना त्याला का घेतलं नाही, असा प्रश्न विचारला आहे.

झालेल्या यंदाच्या आयपीएलमध्ये सुद्धा त्यांची कामगिरी उत्तम राहिली आहे. मोहम्मद शमी, उमरान मलिक आणि शुभमन गिल यांना संघात संधी न मिळाल्याने सोशल मीडियावर अनेकांनी निवड समितीवरती सुद्धा जोरदार टीका केली होती.

ICC T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?