AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलचा विमा घेणे का आहे गरजेचे? विमा घेतल्यामुळे काय मिळणार फायदे?

mobile insurance india: मोबाईल विमा घेणे सक्तीचे आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही आहे. परंतु मोबाईल विमा एक सेफगार्ड प्रमाणे काम करते. यामुळे मोबाईलचा विमा घेणे ही स्मार्ट च्वाइस आहे.

मोबाईलचा विमा घेणे का आहे गरजेचे? विमा घेतल्यामुळे काय मिळणार फायदे?
| Updated on: Oct 05, 2024 | 3:33 PM
Share

mobile insurance: सध्या मोबाईल प्रत्येक व्यक्तीच्या हातात आला आहे. हजारो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंतचा मोबाईल अनेक जण वापरत असतात. मोबाईलमध्ये आलेल्या विविध फिचर्समुळे तो कामाचा भाग होतो. एआय, मशीन लर्निंगसारखे फीचर मोबाईलमध्ये येत आहेत. त्यामुळे मोबाईलच्या किंमतीही वाढत आहेत. मोबाईलच्या वाढलेल्या किंमतीमुळे मोबाईल सुरक्षित ठेवणे गरजेचे झाले आहे. सुरक्षेसाठी मोबाईल फोनचा विमा (इंश्योरन्स) घेणे फायदेशीर आहे.

मोबाईलचा विमा घेणे गरजेचा का?

मोबाईल हरवाला किंवा चोरीला गेला तरी विमा घेतल्यास त्याची भरपाई मिळते. तसेच सॉफ्टवेअरचे नुकसान, हार्डवेअरबाबत निर्माण झालेल्या समस्यांसाठी विमा कव्हर असते. फोन पडल्यास, फोनमध्ये लिक्विड गेल्यामुळे झालेले नुकसान, मोबाईलच्या स्क्रिचे झालेल्या नुकसानामुळे विम्यातून भरपाई मिळू शकते. यामुळे मोबाईलचा विमा घेणे फायद्याचा सौदा आहे.

का घ्यावा विमा

मोबाईलची चोरी झाली किंवा हारवला तर आपल्या मोठा आर्थिक फटका बसतो. त्यापासून वाचण्यासाठी मोबाईलचा विमा असणे गरजेचे आहे. मोबाईल तुटल्यामुळे दुरुस्तीचा खर्च कव्हर होतो. स्मार्टफोनला लिक्विड डॅमेजपासून वाचवणे गरजेचे आहे. पाणी, आद्रता या कारणामुळे फोन खराब होतात. फोन खराब झाल्यावर मोबाईल विम्यामुळे भरपाई मिळते. वारंटी कालावधीत फोन हरवल्यावर भरपाई मिळत नाही, परंतु मोबाईलचा विमा असल्यावर पूर्ण भरपाई मिळते.

मोबाईल विमा घेणे सक्तीचे आहे का?

मोबाईल विमा घेणे सक्तीचे आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही आहे. परंतु मोबाईल विमा एक सेफगार्ड प्रमाणे काम करते. यामुळे मोबाईलचा विमा घेणे ही स्मार्ट च्वाइस आहे.

मोबाईल विम्यात काय काय कव्हरेज मिळते?

  • मोबाईलची चोरी
  • फोन डॅमेज
  • लिक्विड डॅमेज
  • टेक्निकल समस्या
  • स्क्रीन डॅमेज
  • आगी लागल्यावर भरपाई

काय कव्हर नसते…

  • मोबाईल हरवल्याची खरी माहिती नसणे
  • मोबाईल जाणूनबुजून खराब करणे.
  • दुसरा कोणीतरी मोबाईल वापरत असल्यास
  • मोबाईलमध्ये विमा घेण्याच्या आधीच समस्या आहे

या सुविधा मिळतात

  • मोबाईल दुरुस्तीसाठी डोअरस्टेप पिकअप आणि ड्रॉपची सुविधाही अनेक विमांमध्ये उपलब्ध आहे.
  • कॅशलेस प्रक्रियेची सुविधाही ग्राहकाला मिळते. काही विमा कंपन्या नो क्लेम बोनसची सुविधाही देतात.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.