नऊ बायकांसाठी ‘त्या’ तरूणाचा नवा नियम, ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’, सोशल मीडियावर चर्चाच चर्चा

ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने 9 महिलांशी लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.या तरूणाचं नाव आर्थर ओ उर्सो असं आहे. या आर्थरने त्याच्या बायकांसाठी आता एक नवा नियम आणला आहे

नऊ बायकांसाठी 'त्या' तरूणाचा नवा नियम, 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य', सोशल मीडियावर चर्चाच चर्चा
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 10:21 AM

मुंबई : ब्राझीलमध्ये (Brazil) राहणाऱ्या एका व्यक्तीने 9 महिलांशी लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याच्या या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. या तरूणाचं नाव आर्थर ओ उर्सो (Arthur O Urso) असं आहे. त्याचा त्याच्या बायकांसोबतचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. या आर्थरने त्याच्या बायकांसाठी आता एक नवा नियम आणला आहे.

प्रथन येणाऱ्यास प्राधान्य

ब्राझीलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने 9 महिलांशी लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.या तरूणाचं नाव आर्थर ओ उर्सो असं आहे. या आर्थरने त्याच्या बायकांसाठी आता एक नवा नियम आणला आहे. तो नियम म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. आर्थरने स्वत: याविषयी माहिती दिली आहे. आर्थरला त्याचं पहिलं अपत्य कोणत्या पत्नीपासून होईल हे ठरवलेलं नाही, असं सांगितलं शिवाय “मला कोणत्याही बायकोपासून मूल झालं तरी काही फरक पडणार नाही. सर्व लोक मिळून मुलाची प्रेमाने काळजी घेऊ. माझी कोणतीही एक आवडती पत्नी नाही. जिच्याकडून मला मुलं होतील. मला हे मूल नैसर्गिक प्रक्रियेतूनच होऊ द्यायचं आहे. मला विश्वास आहे की जेव्हा घरात पहिलं मूल जन्माला येईल तेव्हा सर्वांना त्या परिस्थितीची जाणीव असेल. ज्यानंतर प्रत्येकाला ते अनुभवायला आणि अनुभवायला आवडेल. सगळे त्याचा लाड करतील. मात्र ते ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ असेल, असं त्याने सांगितलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Arthur O Urso (@arthurourso)

आर्थरच्या या निर्णयाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय. इन्स्टाग्रामवर आर्थरला 1 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. तो इन्स्टावर पत्नीसोबत फोटो टाकत असतो. कधी तो तिच्यासोबत रोमान्स करताना दिसतो, तर कधी त्यांच्यासोबत आउटिंग करताना दिसतो.

View this post on Instagram

A post shared by Arthur O Urso (@arthurourso)

चांगला वेळ घालवता यावा म्हणून टाईमटेबल

आता नऊ बायका म्हटल्यावर कुणाला किती वेळ द्यायाचा हा त्याच्यासमोर होता. त्यावरही त्याने उत्तर शोधून काढलंय. त्याने यासाठी एक विशेष टाईमटेबल प्लॅन केलंय. त्यानुसार तो प्रत्येकीला वेळ देत होता. पण मग हे टाईमटेबल फॉलो करायला त्याला अडचणी येत होत्या. त्यामुळे त्याने या टाईमटेबलला केराची टोपली दाखवली. त्याचं कारण त्याने स्वत:च सांगितलं आहे. “कधीकधी मला असं वाटायचं की मी दबावाखाली माझ्या बायकांसोबत प्रेम करतो किंवा रोमान्स करतो.तर काही वेळा सगळ्यांना वेळ देऊनही कुणाची ना कुणाची तक्रार असाचीच की मला वेळ देत नाही म्हणून मग मी हे टाईमटेबल मोडीत काढलं.”

View this post on Instagram

A post shared by Arthur O Urso (@arthurourso)

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.