AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Story: ट्राफिक मध्ये अडकले, प्रेमात पडले! व्हायरल लव्ह स्टोरी

खरं तर या कपलमध्ये आधीच मैत्री होती. पण प्रेमासारख्या भावनेचा त्याने कधीच विचार केला नाही. एक दिवस हा मुलगा आपल्या मैत्रिणीला सोडायला जाणार होता

Love Story: ट्राफिक मध्ये अडकले, प्रेमात पडले! व्हायरल लव्ह स्टोरी
Love StoryImage Credit source: tv9
| Updated on: Sep 21, 2022 | 6:32 PM
Share

सोशल मीडियावरील एका प्रेमकथेकडे लोकांचं खूप लक्ष जातंय. या कथेबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला एखाद्या सिनेमाची स्क्रिप्टही मिळू शकते. पण ही गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर या प्रेमकथेविषयी एक पोस्ट करण्यात आली होती. ही प्रेमकहाणी तुम्हालाही आश्चर्यचकित करू शकते. स्टँडअप कॉमेडीमध्ये अनेकदा बेंगळुरूच्या ट्रॅफिकचा उल्लेख केला जातो. पण हे ट्रॅफिक म्हणजे कुणाच्या तरी जीवनाला कलाटणी देणारा क्षण असू शकतो, याचा विचारही कुणी केला नसेल.

रेडिटवर शेअर केलेली ही स्टोरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर कमी शब्दात सांगण्यात आलीये. बंगळुरुच्या सोनी वर्ल्ड सिग्नलने दोन मित्रांचं आयुष्यच बदलून टाकलं. आधी तुम्ही ही ट्विटरवरची पोस्ट वाचा…

ट्विटरवरची पोस्ट

खरं तर या कपलमध्ये आधीच मैत्री होती. पण प्रेमासारख्या भावनेचा त्याने कधीच विचार केला नाही. एक दिवस हा मुलगा आपल्या मैत्रिणीला सोडायला जाणार होता, तेव्हा दोघेही वाहतूक कोंडीत अडकले.

जाममध्ये अडकल्यामुळे दोघांनाही भूक लागली आणि दोघांनीही त्या दिवशी एकत्र जेवण केलं. इथूनच या कपलची लव्हस्टोरी सुरु झाली आणि 3 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न केले.

आता या जोडप्याच्या लग्नाला 2 वर्षे झाली आहेत, परंतु ईजीपुरा उड्डाणपुलाचे बांधकाम अद्याप सुरू आहे. लोकांना या कपलची लव्हस्टोरी खूप आवडते.

बऱ्याच लोकांना विश्वास बसत नाही की बंगळुरूच्या रहदारीमुळे कोणाला असा फायदा होऊ शकतो.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.