AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेब्रुवारी महिन्याला मृतांचा महिना का म्हणतात, काय आहे संख्येचं गणित? जाणून घ्या मोठं रहस्य

फेब्रुवारी महिन्याचा एक वेगळा इतिहास आहे, म्हणून फेब्रुवारी महिन्यात फक्त 28 दिवस असतात. हा महिना मृत्यांच्या संबंधी महिना असल्याचं देखील म्हटलं जातं... पण हे रहस्य फार कोणाला माहिती नाही... जाणून घ्या मोठं रहस्य...

फेब्रुवारी महिन्याला मृतांचा महिना का म्हणतात, काय आहे संख्येचं गणित? जाणून घ्या मोठं रहस्य
| Updated on: Feb 16, 2026 | 1:52 PM
Share

जानेवारी ते डिसेंबर महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्यात 30 किंवा 31 दिवस असतात. पण फक्त फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात. तर फेब्रुवारी महिन्यात फक्त 28 दिवस का असतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे? फेब्रुवारी महिना इतर महिन्यांपेक्षा लहान का असतो याचा कधी विचार केला आहे का? ही चूक नाही, तर प्राचीन रोमन कॅलेंडर, राजांचा निर्णय आणि काही जुन्या समजुतींचा परिणाम आहे. ज्याचा प्रवास रोमन काळात सुरू झाला आणि आजच्या ग्रेगोरियन कॅलेंडरपर्यंत तो विस्तारलेला आहे.

आज आपण वापरत असलेले ग्रेगोरियन कॅलेंडर दिसतं तितकं सोपं नाही. त्याची मुळे प्राचीन रोमच्या इतिहासाशी खोलवर जोडलेली आहेत. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या काळात, रोमन कॅलेंडर चंद्राच्या हालचालीवर आधारित होतं आणि त्यात वर्षाचे फक्त 10 महिने होते – मार्च ते डिसेंबर. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हिवाळ्यातील महिने अजिबात मोजले जात नव्हते.

रोमन राजा नुमा पोम्पिलियस आणि अंधश्रद्धा

रोमन राजा नुमा पोम्पिलियसने वर्ष पूर्ण करण्यासाठी जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने जोडले. परंतु दिवसांना 12 महिन्यांत विभागताना एक विचित्र परिस्थिती उद्भवली. रोमन लोक ‘सम संख्या’ अशुभ मानत होते. म्हणून महिने 29 किंवा 31 दिवस ठेवले जात होते,

परंतु वर्षातील एकूण दिवसांची संख्या निश्चित करण्यासाठी, फेब्रुवारी अखेर 28 दिवसांचा करण्यात आला. फेब्रुवारी हा मृतांशी संबंधित धार्मिक रीतिरिवाजांचा महिना मानला जात होता, म्हणून तो लहान आणि विषम क्रमांकाने ठेवण्यात आला.

ज्युलियस सीझरने केलेली सुधारणा

त्यानंतर ज्युलियस सीझर इतिहासात आला. त्याने चंद्र-आधारित कॅलेंडरऐवजी सौर-आधारित ‘ज्युलियन कॅलेंडर’ लागू केले. पण, फेब्रुवारी महिन्यात 28 दिवसच शिल्लक राहिले. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ निश्चित करण्यासाठी, दर चार वर्षांनी एक दिवस जोडून ‘लीप वर्ष’ सुरू करण्यात आले.

1582 मध्ये, पोप ग्रेगरी तेरावा यांनी या कॅलेंडरमध्ये आणखी सुधारणा केली आणि ‘ग्रेगोरियन कॅलेंडर’ लागू केले, जे आज जगभरात स्वीकारले जाते. फेब्रुवारीच्या 28 दिवसांमागील कारण केवळ विज्ञान नाही तर मानवी निर्णय, परंपरा आणि इतिहासाचा एक अनोखा संगम आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?