
शेती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश; “नुकसानभरपाई द्या, नाहीतर…”, दिला सरकारला इशारा!
जळगावात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती वाहून गेल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहे. भरपूर मदत द्या, तुकडी मदत करू नका नाहीतर उपोषणाला बसू असा इशारा शेतकऱ्यांनी केला आहे.
जळगाव, 25 जुलै 2023 | गेल्याकाही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. जळगावत पडलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे जळगावमधील मुक्ताईनगर हलखेडा शिवारातील शेतकऱ्यांची शेती वाहून गेली. शेती वाहून गेल्याने 50 शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी शेतात हंबरडाफोडला आहे. भरपूर मदत द्या, तुकडी मदत करू नका नाहीतर उपोषणाला बसू असा इशारा शेतकऱ्यांनी केला आहे.आदिवासी बांधवांच्या अंदाजे दोनशे हेक्टर शेती नुकसान झाले आहे.
Published on: Jul 25, 2023 10:12 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
येथे कपडे न घालता लोक डिनरला येतात,महिन्यातून एकदा असतो इव्हेंट...
सिद्धिविनायक मंदिरात दुर्दैवी घटना, कंत्राटी कामगाराचा मृत्यू
नीलम गोऱ्हे यांच्या नावात "नी" ऐवजी "ची" असायला हवा - सुषमा अंधारे
रहाणेचा मास्टरप्लॅन! बुमराह नसेल तर काय झालं, या गोलंदाजावर लावला डाव
वाद मिटवा! विजय मल्याच्या कर्जाप्रकरणी हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ