
Raj Thackeray : लोक मला फुकट घालवत आहेत, राज ठाकरेंची खंत
लोक मला फुकट घालवत आहेत, अशी सल मंगळवारी औरंगाबाद दौऱ्यावर असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेने(MNS)चे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोलून दाखवली.
लोक मला फुकट घालवत आहेत, अशी सल मंगळवारी औरंगाबाद दौऱ्यावर असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोलून दाखवली. मूळ प्रश्नाकडे कुणाला वळायचेच नाही. निवडणुकीवेळी सर्व प्रश्नांचा विसर पडतो. जनतेचा मतपेटीतून राग व्यक्त होत नाही, असे निरीक्षणही त्यांनी यावेळी नोंदवलं. राजकारणी समाजाला बिघडवतो, की समाज राजकारण्यांना बिघडवतो. जोपर्यंत मतपेटीतून राग व्यक्त होणार नाही, तोपर्यंत कशाचाही अर्थ राहणार नाही. सध्या तरी मला लोक फुकट घालवत आहेत, अशी सल त्यांनी व्यक्त केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईत अग्नितांडव, 2 जणांचा मृत्यू तर 6 जखमी, 12 मजली इमारतीला भीषण आग
प्रभू रामचंद्रांकडून चोरी उघड करण्यासाठीच उद्धव ठाकरे यांची निवड
15 व्या वर्षी वैभव कोट्यवधींचा मालक, संपत्ती-ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ
तुम्ही तलवारीने डास मारत आहात, धाडी टाकणाऱ्या FDA ला हायकोर्टाची चपराक
मेंदू निरोगी व सक्रिय ठेवण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...