आपल्या प्रसिद्धीसाठी अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांचा वापर करु नये, Sanjay Raut यांचा टोला
ज्याने पाप केले त्याला भरपाई करावी लागेल. नबाव मलिक ज्या गोष्टी समोर आणत आहेत त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. एनसीबी आणि वानखेडे प्रकरणात कठोर भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्राचा कणा ताठ आहे. तो केंद्र सरकारपुढे झुकणार नाही हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे.
ज्याने पाप केले त्याला भरपाई करावी लागेल. नबाव मलिक ज्या गोष्टी समोर आणत आहेत त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. एनसीबी आणि वानखेडे प्रकरणात कठोर भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्राचा कणा ताठ आहे. तो केंद्र सरकारपुढे झुकणार नाही हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. समीर वानखेडे यांनी जे काही केलं त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही राऊत यांनी केलीय.
Latest Videos
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

