AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

”ते” न आल्यामुळे सांस्कृतिक चळवळ थांबत नाही; भरत जाधव यांच्यावर शिवसेना मंत्र्याचा पलटवार

अभिनेता भरत जाधव यांनी जाहिर नाराजी व्यक्त केली होती. तसेच नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही, असंही ते म्हणाले होते. त्यावरून अनेकांनी नाराजीचा सुर आवळला होता.

''ते'' न आल्यामुळे सांस्कृतिक चळवळ थांबत नाही; भरत जाधव यांच्यावर शिवसेना मंत्र्याचा पलटवार
Image Credit source: tv9
| Updated on: May 24, 2023 | 7:40 AM
Share

मुंबई : रत्नागिरीतल्या नाट्यगृहातील एसी आणि साऊंड सिस्टिंमवरून अभिनेता भरत जाधव यांनी जाहिर नाराजी व्यक्त केली होती. तसेच नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही, असंही ते म्हणाले होते. त्यावरून अनेकांनी नाराजीचा सुर आवळला होता. याप्रकरणी त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना आम्ही त्रुटी दूर करू असे म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा याचमुद्द्यावरून उदय सामंत यांनी भरत जाधव यांच्यावर टीका केली आहे. तसेच आपल्यावर टीका या होत असतात. आपण त्यांना किंमत देत नाही. आरोप प्रत्यारोप होत असतात पण विधायक काम करतो असेही सामंत म्हणाले. तर भरत जाधव यांनी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा माफी मागत असताना तिकिटाचे पैसे परत करायला हवे होते. तर यांच्या काही सूचना असतील तर त्यांनी माझ्याशी बोलायला हवं होतं. त्या अडचणी आम्ही नक्की दूर करू. परंतु एपिसोड किंवा इव्हेंट करण्यात काही अर्थ नाही. काय मी इकडे येणार नाही, तिकडे येणार नाही हे म्हणणे योग्य नसून ते न आल्यामुळे सांस्कृतिक चळवळ काही थांबत नाही असा टोला लगावला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.