
देवेंद्र फडणवीस यांच्या कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या आरोपावर सुनील राऊतांचं उत्तर
उद्धव साहेबांनी खूप चांगला निर्णय घेतला होता. झाडं कापून चालणार नाही. मुंबईत इमारती जास्त आणि झाडं कमी आहेत. त्यामुळे आरेमधील झाडं वाचवणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.
“उद्धव ठाकरेंना इगो नव्हता, तर फडणवीस यांनाच आहे”, अशी टीका सुनील राऊत यांनी केली आहे. उद्धव यांच्या इगोमुळेच कांजूर मार्गमध्ये मेट्रोची कारशेड केली जात होती, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या टीकेला सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव साहेबांनी खूप चांगला निर्णय घेतला होता. झाडं कापून चालणार नाही. मुंबईत इमारती जास्त आणि झाडं कमी आहेत. त्यामुळे आरेमधील झाडं वाचवणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.
Published on: Aug 12, 2022 1:09 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Video : ती आली, हवेत उडाली अन्... व्हायरल व्हिडिओचं रहस्य काय
पॉपकॉर्नला केवळ एक जंक फूड समजू नका, 'हे' आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
धन समृद्धीसाठी कासवाची अंगठी घालताय? चूक झाली तर होऊ शकते नुकसान
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
नथिंगचा 50 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला हा फोनवर मोठी सूट, जाणून घ्या
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना सवाल
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात बोरी आणि सुखेड गावात अनोखी प्रथा
जळगाव - महापालिकेत प्रवेशद्वारावरच सत्ताधारी भाजप नगरसेवकासह नागरिकांचे ठिय्या आंदोलन
वर्ध्यात पाणीटंचाईचा धोका: अपुऱ्या पावसामुळे नद्या-नाले कोरडे
नंदुरबार शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव मुठीत