AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाशिममधील शेतकऱ्याची यशोगाधा, कोरोनाच्या संकटातही कलिंगडाची शेती, 2 एकरात 6 लाखांचं उत्पन्न

राज्यात कोरोना व्हायरसमुळं शेतकरी  हवालदिल झाला आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जलालपूर येथील राजू चौधरी यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत 2 एकरात कलिंगडाची  (टरबूज) लागवड केली.

वाशिममधील शेतकऱ्याची यशोगाधा, कोरोनाच्या संकटातही कलिंगडाची शेती, 2 एकरात 6 लाखांचं उत्पन्न
| Updated on: May 09, 2021 | 6:39 AM
Share

वाशिम : राज्यात कोरोना व्हायरसमुळं शेतकरी  हवालदिल झाला आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जलालपूर येथील राजू चौधरी यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत 2 एकरात कलिंगडाची  (टरबूज) लागवड केली. आता त्यांना यापासून एकरी 30 टन उत्पन्न अपेक्षित आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने त्यांनी स्वतःच बैलगाडीमधून 10 रुपये किलो दराने टरबूज विक्री केली. यातून त्यांना 6 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. लागवड खर्च वगळता त्यांना 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे (Success story of Washim Farmer Raju Chaudhari Watermelon farming during lockdown).

वाशिममधील शेतकऱ्याची यशोगाधा

कामरगाव येथील राजू चौधरी यांनी 2 महिन्यांपूर्वी दोन एकरात कलिंगडाची लागवड केली. मात्र कलिंगड विक्रीला आले असता पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागला. त्यामुळे विक्री कुठे करावी असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र चौधरी यांनी आपल्या बैलगाडीमधून विक्री सुरू केली. थेट ग्राहक ते शेतकरी यापद्धतीने त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांना या विक्रीत 10 ते 15 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. त्यामुळं त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं आहे.

कोरोना संसर्गामुळे कडक निर्बंध लागल्याने बाजारपेठ उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. मात्र, राजू चौधरी यांनी स्वतःच कलिंगडाची विक्री केली. यामुळं त्यांना चांगला नफा मिळाला आहे. त्यामुळं इतर शेतकऱ्यांनीही यांच्याप्रमाणे पिकविलेला शेतमाल स्वतः विक्री केल्यास शेती व्यवसाय फायद्याचा व्हायला वेळ लागणार नाही. यात शंका नाही.

हेही वाचा :

Washim | कोरोना काळातही शेतकऱ्याची धडपड, उन्हाळी पिकांची यशस्वी लागवड

कोरोनामुळे पोहरादेवी येथील यात्रा रद्द; भाविकांसाठी जिल्ह्याच्या सीमा राहणार बंद

VIDEO | 30 फूट खोल विहिरीत पडलेल्या वानराची थरारक सुटका

व्हिडीओ पाहा :

Success story of Washim Farmer Raju Chaudhari Watermelon farming during lockdown

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.