AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबाची लागवड करून शेतकऱ्याने बदलले नशीब, वर्षभरात एवढ्या लाखांची कमाई

महाराष्ट्रातील शेतकरी सध्या चांगल्या पद्धतीची शेती करीत असल्याचे पाहायला मिळतं आहे. लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने ९ एकर शेतीमध्ये गुलाबाची लागवड केली आहे. त्यांना यावर्षी लाखो रुपयांचा फायदा झाला आहे.

गुलाबाची लागवड करून शेतकऱ्याने बदलले नशीब, वर्षभरात एवढ्या लाखांची कमाई
ROSE CULTIVATIONImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 12, 2023 | 2:28 PM
Share

लातूर : महाराष्ट्रातील शेतकरी (MAHARASHTRA FARMER) पारंपारीक शेती करतात, परंतु त्यांना त्याचा फायदा अधिक होत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. शेतीचं कायम नुकसान होत असल्यामुळे शेतकरी (AGRICULTURAL NEWS IN MARATHI) परेशान झाले आहेत. त्यामुळे शासन सुध्दा शेतकऱ्यांना मदत करताना दिसत आहे. म्हणजे आधुनिक पद्धतीची शेती करण्याचा सल्ला देत आहे. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शेतकरी गुलाब शामराव सुरवसे यांनी गुलाबाची लागवड (ROSE CULTIVATION) करुन लाखो रुपये कमावले आहेत.

वर्षाची कमाई लाखो रुपये

कमी जमीन, कमी मेहनत, कमी वेळ असं सगळं लागतं असल्यामुळे लातूर जिल्ह्यातील अनंतपाल तालुक्यातील शेतकरी बाबूराव शामराव सुरवसे यांनी ९ एकरात गुलाबाची शेती केली आहे. गुलाबाच्या शेतीमधून त्यांना वर्षाला साडेतीन लाख रुपयाचा फायदा होत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भागातील अनेक शेतकरी गुलाबाची शेती शिकण्यासाठी बाबूराव शामराव सुरवसे यांच्याकडे येत आहेत.

सगळ्या शेतीसाठी फक्त ३५ हजार खर्च

बाबूराव शामराव सुरवसे यांनी त्यांच्या मालकीच्या ९ एकर शेतात गुलाब लावला आहे. शेतीला एकूण सगळा खर्च ३५ हजार रुपये आला आहे. सध्या गुलाबाच्या झाडांना फुलं लागायला सुरु झालं आहे. त्यांना दिवसाचा सगळा खर्च काढला, तर १ हजार रुपये त्यांच्याकडे शिल्लक राहतात.

प्रत्येक महिन्याचा फायदा ठरलेला असतो

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आता व्यवसाय म्हणून गुलाबाची शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यातं आलं आहे. तिथले शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत. त्याचबरोबर तिथल्या तहसिलदारांनी सुध्दा त्यांचं कौतुक केलं आहे. प्रत्येक महिन्याचा शेतकऱ्यांचा फायदा ठरलेला असतो.

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...