महावितरण विभागात महाभरती, अर्ज करण्याची शेवटची संधी, दहावी पास असणाऱ्यांनी लगेचच करा अर्ज
Mahavitaran Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे. दहावी पास उमेदवारांनी लगेचच अर्ज करा.

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. हेच नाही तर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही मागवण्यात आली होती. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे कुठूनही तुम्ही या भरतीसाठी आरामात अर्ज करू शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे. विशेष बाब म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.
ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्याकडून राबवली जातंय. थेट महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. ही मोठी संधी नक्कीच आहे.
ही भरती प्रक्रिया 60 पदांसाठी पार पडत आहे. ही भरती प्रक्रिया नागपूर विभागाकडून राबवली जात आहे. दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी आता शेवटचे अवघे काही तासच शिल्लक आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी https://www.mahadiscom.in/ या साईटवर भेट द्या. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. आजच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करा.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 18 ते 32 वयाचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आज 25 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, ही मोठी संधी आहे.
