AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : इंस्टाग्रामवर मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले, मग जीवाचे बरं वाईट करण्याची भीती दाखवत अतिप्रसंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात राहणारा आरोपी अक्षय आणि अल्पवयीन मुलीची मैत्री इन्स्टाग्रामावर झाली होती. त्याने तिच्याशी ओळख वाढवली. त्यातून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

Kalyan Crime : इंस्टाग्रामवर मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले, मग जीवाचे बरं वाईट करण्याची भीती दाखवत अतिप्रसंग
इन्स्टाग्रामवरुन झालेल्या प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीची फसवणूकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 16, 2023 | 2:49 PM
Share

कल्याण : कल्याण कोळसेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. एका 16 वर्षाच्या अल्यवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर तरुणाशी मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. प्रेमजाळ्यात ओढत जीवाचे बर वाईट करण्याची भीती दाखवत वारंवार एक वर्षापासून अल्पवयीन मुलीवर तरुणाने भावी आयुष्याचे सुखी स्वप्ने दाखवत बलात्कार केला. विशेष म्हणजे, आता ती गर्भवती आहे. याप्रकरणी पीडित मुलीने कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. अक्षय बाळू गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

इन्स्टाग्रामवर मैत्री करत प्रेमाच्या जाळ्यात ओढले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात राहणारा आरोपी अक्षय आणि अल्पवयीन मुलीची मैत्री इन्स्टाग्रामावर झाली होती. त्याने तिच्याशी ओळख वाढवली. त्यातून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

सुखी संसाराची स्वप्ने दाखवत लैंगिक अत्याचार केले

यानंतर तो तिला भावी आयुष्यातील सुखी स्वप्ने दाखवू लागला. मुलगी आपल्या जाळ्यात अडकली आहे याची खात्री पटताच या नाराधमाने तिला स्वतःच्या जीवाचे बर वाईट करण्याची भीती दाखवत तिच्यावर अनेक वेळा शारीरिक अत्याचार केले. त्यात ती सह महिन्ंयाची गरोदर झाली.ट

कोळसेवाडी पोलिसांकडून आरोपीला अटक

ही बाब पीडित मुलीच्या घरच्यांना कळतच पीडित मुलीच्या घरच्यांनी याबाबत कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी अक्षय गायकवाड नराधमाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.