AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात चाललंय काय? आधी एकाच कुटुंबात तिघांची आत्महत्या-हत्या, आता प्रेमी जोडप्याची धावत्या रेल्वेखाली उडी

नागपुरात प्रेमीयुगुलाने धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. ही घटना नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत घडली. 18 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय तरुणीने प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केल्याची माहिती आहे. दोघांनीही हातात हात घालून धावत्या रेल्वेखाली उडी मारली. दोघेही शहरातील जयभीम चौक ( Jaibhim Chowk) येथील रहिवासी आहेत. घरच्यांना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागली होती. विरोध असल्यानं उचलले आत्महत्येचे पाऊलं.

नागपुरात चाललंय काय? आधी एकाच कुटुंबात तिघांची आत्महत्या-हत्या, आता प्रेमी जोडप्याची धावत्या रेल्वेखाली उडी
प्रेमप्रकरणातील मारहाणीत तरुणाचा मृत्यूImage Credit source: tv9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 12, 2022 | 10:34 AM
Share

नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत (MIDC Police Station) पतीने अल्पवयीन मुलगी आणि पत्नीची हत्या केली. त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर दुसरी धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमीयुगुलाने धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली ही दुसरी घटना नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत घडली. 18 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय तरुणीने प्रेम प्रकरणातून (Prem Prakaran) ही आत्महत्या केल्याची माहिती आहे. दोघांनीही हातात हात घालून धावत्या रेल्वेखाली उडी मारली. दोघेही शहरातील जयभीम चौक ( Jaibhim Chowk) येथील रहिवासी आहेत. घरच्यांना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागली होती. विरोध असल्यानं उचलले आत्महत्येचे पाऊलं.

काय आहे प्रकरण?

दोघेही प्रेमीयुगुल हे कामठीतील जयभीमनगर भागात राहतात. ते अल्पवयीन आहेत. त्यांच्या प्रेमाची कुणकुण घरच्यांना लागली. एकमेकांशिवाय कसे राहणार आपण तर अल्पवयीन आहोत, असा प्रश्न त्यांना पडला. समाजात आपली बदनामी होईल, या भीतीनं त्यांनी हे आत्मघाती पाऊल उचलल्याची माहिती आहे. तरुण 18 वर्षांचा तर तरुणी 16 वर्षांची आहे. दोघेही घराबाहेर पडले. हातात हात घातला. त्यानंतर रेल्वेखाली उडी घेतली. सकाळी दोघांचेही मृतदेह सापडले.

पत्नी, मुलीची हत्या करून आत्महत्या

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्या अंतर्गत अंगाचा थरकाप उडवणारा प्रसंग समोर आला आहे. पतीने अल्पवयीन मुलगी आणि पत्नीची हत्या केली. त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. राजीवनगरातील तरोडा मोहल्ला परिसरात ही घटना घडली. पती विलास गवते याने 13 वर्षीय मुलगी आणि 45 वर्षीय पत्नी रंजना गवते यांचा खून केला. त्यानंतर स्वतःचेही आयुष्य संपविले. पत्नी आणि मुलीचा गळा कापला. त्यानंतर विलासने गळफास लावला. कौटुंबिक वादातून विलासने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे.

चंद्रपूरच्या मनपा आयुक्तांचा बंगला सील! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाई, आयुक्तांवर बेघर होण्याची वेळ?

नागपुरात त्रिकोणी कुटुंबाचा दुःखद अंत, पत्नी आणि मुलीची हत्या करुन पतीने आयुष्य संपवलं

मनपा निवडणुका लांबणीवर! पाच राज्यांच्या निकालाने भाजप जोरात, काँग्रेसच्या उभेच्छुकांचा उत्साह मावळला?

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.