AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Premanand Maharaj: बिछाण्यावर बसून नामस्मरण करावे का? प्रेमानंद महाराजांचा गुरुमंत्र ऐकला का?

Premanand Maharaj Gurumantra: बिछान्यावर बसून नामस्मरण केल्यास ते योग्य असते का? कारण कोणत्या अवस्थेत देवाचं नामस्मरण करावं याचेही नियम असतात. पण काही जण मनात येईल तेव्हा नामस्मरण करतात. हे कितपत योग्य आहे? प्रेमानंद महाराजांचा मोलाचा सल्ला काय?

| Updated on: Feb 15, 2026 | 5:56 PM
Share
Premanand Maharaj Gurumantra: काही जण रस्त्याने जाताना, एखादं काम करताना, शौचास गेल्यावर वा समागमाच्या काळातही काही जणांना देव आठवतो. पण असं करणं योग्य आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकांना हा प्रश्न सतावतो. काय आहे त्याचे उत्तर?

Premanand Maharaj Gurumantra: काही जण रस्त्याने जाताना, एखादं काम करताना, शौचास गेल्यावर वा समागमाच्या काळातही काही जणांना देव आठवतो. पण असं करणं योग्य आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकांना हा प्रश्न सतावतो. काय आहे त्याचे उत्तर?

1 / 6
बिछान्यावर बसून नामस्मरण करावे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. जसं बिछान्यावर बसून, बेडवर बसून जेवण करू नये असा दंडक आहे, तसेच नामस्मरण करावे की नाही याविषयी संभ्रम आहे. प्रेमानंद महाराज यांनी याविषयी विवेचन केले आहे.

बिछान्यावर बसून नामस्मरण करावे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. जसं बिछान्यावर बसून, बेडवर बसून जेवण करू नये असा दंडक आहे, तसेच नामस्मरण करावे की नाही याविषयी संभ्रम आहे. प्रेमानंद महाराज यांनी याविषयी विवेचन केले आहे.

2 / 6
त्यांनी नाम जप अथवा गुरुमंत्र जपण्याचे काही नियम सांगितले आहे. त्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी त्यासाठी काही मर्यादा सांगितल्या आहे. कारण मनातील भावांनाही मोठे महत्त्व असते. त्यामुळे धर्मशास्त्रात मनाला सिंचन करण्याचे खास नियम दिले आहेत.

त्यांनी नाम जप अथवा गुरुमंत्र जपण्याचे काही नियम सांगितले आहे. त्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी त्यासाठी काही मर्यादा सांगितल्या आहे. कारण मनातील भावांनाही मोठे महत्त्व असते. त्यामुळे धर्मशास्त्रात मनाला सिंचन करण्याचे खास नियम दिले आहेत.

3 / 6
एका महिला भाविकाने बिछाण्यावर बसून नामस्मरण करता येते की नाही याविषयीचा प्रश्न विचारला होता. त्यावर प्रेमानंद महाराजांनी दिलेले उत्तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे आहे. बिछान्यावर, शौचास गेल्यावरही देवाचे नाव घेता येते असे प्रेमानंद महाराजांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी एका श्लोकाचा उल्लेख केला.

एका महिला भाविकाने बिछाण्यावर बसून नामस्मरण करता येते की नाही याविषयीचा प्रश्न विचारला होता. त्यावर प्रेमानंद महाराजांनी दिलेले उत्तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे आहे. बिछान्यावर, शौचास गेल्यावरही देवाचे नाव घेता येते असे प्रेमानंद महाराजांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी एका श्लोकाचा उल्लेख केला.

4 / 6
या श्लोकानुसार, व्यक्ती अपवित्र असो वा पवित्र, कोणत्याही परिस्थितीत जर ती व्यक्ती देवाचे स्मरण करेल , तर ती आतून आणि बाहेरून पवित्र होते. त्यामुळे मनात भाव असेल श्रद्धा असेल तेव्हा कोणतेही सोहळे वा नियमांचे बंधन पाळता तुम्ही नामस्मरण करू शकता.

या श्लोकानुसार, व्यक्ती अपवित्र असो वा पवित्र, कोणत्याही परिस्थितीत जर ती व्यक्ती देवाचे स्मरण करेल , तर ती आतून आणि बाहेरून पवित्र होते. त्यामुळे मनात भाव असेल श्रद्धा असेल तेव्हा कोणतेही सोहळे वा नियमांचे बंधन पाळता तुम्ही नामस्मरण करू शकता.

5 / 6
पण गुरुमंत्राला हा नियम लागू होत नाही. गुरुमंत्राच्या जपाबाबत काही नियम आहेत. ज्या बेडवर गृहास्थाश्रमाचे  पालन करतात. तिथे बसून गुरुमंत्राचा जप करू नये. शौचालयात अथवा कोणत्याही अपवित्र अवस्थेत गुरुमंत्राचा जप करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पण गुरुमंत्राला हा नियम लागू होत नाही. गुरुमंत्राच्या जपाबाबत काही नियम आहेत. ज्या बेडवर गृहास्थाश्रमाचे पालन करतात. तिथे बसून गुरुमंत्राचा जप करू नये. शौचालयात अथवा कोणत्याही अपवित्र अवस्थेत गुरुमंत्राचा जप करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

6 / 6
Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.