AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’मध्ये दाखवलेला 2001चा संसद हल्ला कसा घडवण्यात आला? अफजल गुरुला फाशी कशी झाली? जाणून घ्या!

२४ वर्षांपूर्वी, २००१ मध्ये १३ डिसेंबरला, पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला करून धाडस दाखवले होते. मात्र सुरक्षा दलांनी अतुलनीय शौर्य दाखवत हल्ला उधळून लावला आणि सर्व पाच दहशतवाद्यांना ठार मारले. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी घटनेनंतर हा दिवस भारतीय इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिला गेला. हा हल्ला चर्चेत असणाऱ्या धुरंधर सिनेमात दाखवण्यात आला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर...

'धुरंधर'मध्ये दाखवलेला 2001चा संसद हल्ला कसा घडवण्यात आला? अफजल गुरुला फाशी कशी झाली? जाणून घ्या!
Afzal guruImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 22, 2025 | 11:47 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून धुरंधर हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. साडेतीन तासांच्या या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या प्रत्येक सीनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटात 2001मध्ये संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला दाखवण्यात आला आहे. २४ वर्षांपूर्वी… तारीख होती १३ डिसेंबर २००१ आणि साधारण ११ वाजले होते. संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि विरोधी पक्ष संसदेत कारगिल शवपेटी घोटाळ्यावरून सरकारचा विरोध करत होते. तेव्हाच पाकिस्तानातून आलेल्या पाच दहशतवाद्यांनी संसद भवन परिसरात हल्ला केला. मात्र संसद सुरक्षा सेवा, सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या जवानांनी हल्ला परतवून लावला आणि सर्व दहशतवाद्यांना मारले. लोकशाहीच्या मंदिरातील या अनपेक्षित दहशतवादी घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्याचा उल्लेख चर्चेत असलेल्या धुरंधर चित्रपटात असल्यामुळे त्याविषयी सविस्तर जाणून घेण्याची ईच्छा आहे. चला जाणून घेऊया… ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....