AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ira Khan | चार दिवस राहिले उपाशी पोटी, कित्येक तास ढसाढसा रडले, आमिर खान याच्या लेकीचा धक्कादायक खुलासा

आमिर खान याचा लाल सिंह चढ्डा हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर त्याने मोठा निर्णय घेत. काही दिवस कुटुंबियांसोबत वेळ घालवणार असल्याचे स्पष्ट केले. लाल सिंह चढ्डा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान हा निराश झाल्याचे बघायला मिळाले. त्याला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या.

Ira Khan | चार दिवस राहिले उपाशी पोटी, कित्येक तास ढसाढसा रडले, आमिर खान याच्या लेकीचा धक्कादायक खुलासा
| Updated on: Jul 08, 2023 | 6:57 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याने चित्रपटांपासून मोठा ब्रेक घेतलाय. लाल सिंह चढ्डा या चित्रपटाकडून आमिर खान याला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, प्रेक्षकांनी लाल सिंह चढ्डा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याने त्याला मोठा धक्का बसला, लाल सिंह चढ्डा चित्रपटाची रिलीज डेट जाहिर झाल्यानंतर अनेकजण सोशल मीडियावर या चित्रपटाचा जोरदार विरोध करताना दिसले होते. याचाच फटका प्रत्यक्षात चित्रपट (Movie) रिलीज झाल्यानंतर बसल्याचे बघायला मिळाले. मुळात म्हणजे आमिर खान याला लाल सिंह चढ्डा या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. शेवटी हा चित्रपट फ्लाॅप गेला. लाल सिंह चढ्डा चित्रपट फ्लाॅप गेल्याने आमिर निराश झाला.

लाल सिंह चढ्डा चित्रपट फ्लाॅप झाल्यानंतर आमिर खान याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, सतत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने गेल्या काही वर्षांपासून अजिबातच कुटुंबियांना वेळ देऊ शकत नाहीये. यामुळे आता मी ब्रेक घेण्याचे ठरवले आहे आणि कुटुंबियांना वेळ देणार आहे. सध्या कोणत्याच चित्रपटाचे शूटिंग आमिर करत नाहीये.

आमिर खान याची लेक इरा खान ही बाॅलिवूड चित्रपटांपासून तशी दूर आहे. मात्र, इरा खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. इरा खान ही अनेकदा मोठे खुलासे करताना दिसते. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये इरा खान हिने धक्कादायक खुलासे केले आहेत. इरा खान हिचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

इरा खान म्हणाली की, डिप्रेशनमध्ये असताना मी अनेक तास काहीही कारण नसताना रडत बसलाचे. इतकेच नाही तर इरा खान पुढे म्हणाली की, न काही खाता मी चार ते पाच दिवस राहत असतं. काही योग्य निर्णय न घेतल्याने आपण डिप्रेशनचे शिकार झाल्याचे देखील इरा खान म्हणाली आहे.

इतकेच नाही तर आता आपण ठिक असल्याचे देखील इरा खान हिने म्हटले आहे. मात्र, डिप्रेशनच्या काळामध्ये आपल्यासोबत नेमके काय होत होते हे सांगताना इरा खान ही दिसली. इरा खान हिचा काही दिवसांपूर्वीच नुपूर शिखरे याच्यासोबत मुंबईत साखरपुडा झाला आहे. इरा ही सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Follow Us
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं