AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Sanjay Mishra | वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने अभिनय सोडून ढाब्यावर काम करू लागले होते संजय मिश्रा, वाचा अभिनेत्याबद्दल

आपल्या कॉमिक टायमिंग आणि पात्रांनी बॉलिवूडमध्ये ठसा उमटवणारे अभिनेते संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. संजय मिश्रा या वर्षी 58 वर्षांचे होणार आहेत. संजय मिश्रा खरोखरच अष्टपैलुत्वाने समृद्ध आहेत.

Happy Birthday Sanjay Mishra | वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने अभिनय सोडून ढाब्यावर काम करू लागले होते संजय मिश्रा, वाचा अभिनेत्याबद्दल
Sanjay Mishra
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 06, 2021 | 7:10 AM
Share

मुंबई : आपल्या कॉमिक टायमिंग आणि पात्रांनी बॉलिवूडमध्ये ठसा उमटवणारे अभिनेते संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. संजय मिश्रा या वर्षी 58 वर्षांचे होणार आहेत. संजय मिश्रा खरोखरच अष्टपैलुत्वाने समृद्ध आहेत. त्यांनी चित्रपटांमध्ये स्वतःचे मोठे नाव कमावले आहे. पण, संजयच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा त्याने अभिनय सोडून एका ढाब्यात देखील काम केले होते.

हा तोच काळ होता, जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. अभिनेते संजय मिश्रा वडिलांच्या खूप जवळ होते. वडिलांच्या निधनाने संजय मिश्रा पार कोलमडून गेले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर ते जवळपास बेपत्ताच झाले होते. आणि एकटेपणा त्यांना आतून पोखरत होता. त्यांना आजूबाजूच्या जगात काय सुरु आहे हे देखील काळात नव्हते. इतकेच काय तर, त्यांना परत मुंबईला जावेसे देखील वाटले नाही आणि त्यांनी अभिनय देखील सोडला होता.

आणि ढाब्यावर काम करू लागले संजय…

संजय मिश्रा अभिनय क्षेत्र सोडून गेले आणि पूर्णपणे एकटे पडले. एकटेपणा त्यांना खूप पोखरत होता आणि एक दिवस अचानक संजय मिश्रा घर सोडून ऋषिकेशला गेले. तिथे संजय मिश्रा एका ढाब्यावर काम करू लागले. संजय यांनी शंभराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते, पण इतक्या चित्रपटांनंतरही त्यांना ते यश मिळाले नाही, ज्यासाठी ते पात्र होते. कदाचित याच कारणास्तव कोणीही संजय मिश्राला या ढाब्यावर ओळखू शकले नाही. असेच अनेक दिवस गेले आणि संजय मिश्रा यांचा वेळ भाजी बनवण्यात, ढाब्यावर आमलेट बनवण्यात गेला.

रोहित शेट्टीने केली मनधरणी

दिग्दर्शक-निर्माते रोहित शेट्टी नसता, तर संजय मिश्रा यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्या ढाब्यावर काम केले असते. रोहित शेट्टी आणि संजय मिश्रा यांनी ‘गोलमाल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. तो त्याच्या पुढील चित्रपट ‘ऑल द बेस्ट’ वर काम करत होता आणि त्या दरम्यान त्याला संजय मिश्राची आठवण आली. संजय मिश्रा चित्रपटात परतण्यास तयार नव्हते, पण रोहित शेट्टीने त्यांना राजी केले आणि त्याच्याकडून चित्रपट साईन करून घेतला. यानंतर संजय मिश्रा यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

चित्रपटांची रांग

संजय मिश्रा यांच्याकडे आजच्या काळात चित्रपटांची कमतरता नाही. रोहित शेट्टीच्या चित्रपटातून पुनरागमन केल्यानंतर त्यांच्याकडे चित्रपटांची रांगच लागली आणि त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. संजय मिश्रा यांनी ‘फस गया रे ओबामा’, ‘मिस टनकपूर हाजीर हो’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘मेरठीया गँगस्टर्स’ आणि ‘दम लगा के हैशा’ सारखे अनेक हिट चित्रपट केले आणि स्वतःची ओळख निर्माण केली. आजही प्रत्येकजण संजय मिश्रा यांचा चाहता आहे आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुकही करतो.

हेही वाचा :

Sanak Trailer Launch : विद्युत जामवालच्या दमदार अ‍ॅक्शनसह चित्रपटाची कथाही जबरदस्त, पाहा ‘सनक’चा ट्रेलर

‘वहिनीसाहेब’ पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार, अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या नव्या लूकमुळे चाहते उत्साही!

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं