AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhaava सिनेमाचा शेवटचा क्षण डोळ्यात पाणी आणणारा, कवी कलश यांनी रचलेल्या ‘त्या’ कवीता, नक्कीच वाचा

Chhaava: 'फौज तो तेरी सारी हैं, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा... अब भी सब पे भारी है।', ऐकताच देहात संचारते वेगळी ऊर्जा, कवी कलश यांनी शेवटच्या क्षणी रचलेल्या कवीता, एकदा नक्कीच वाचा... सध्या सर्वत्र 'छावा' सिनेमाची चर्चा...

Chhaava सिनेमाचा शेवटचा क्षण डोळ्यात पाणी आणणारा, कवी कलश यांनी रचलेल्या 'त्या' कवीता, नक्कीच वाचा
| Updated on: Feb 26, 2025 | 1:18 PM
Share

Chhaava: ‘युद्ध में कौशल गजब दिखावे, रिप दमन कर शंख बजावे, जनमानस के धूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे, प्रसन्न रहे माता जगदंबा, ओ छत्रपती ओ सहचर संभा….’, छत्रपती संभाजी महाराज याच्या शौर्यावर आधारलेला ‘छावा’ सिनेमा दोन आठवड्यांपासून तुफान चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सिनेमाला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. पण सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये जेव्हा महाराज आणि कवी कलश शत्रूच्या तावडीत सापडतात… तेव्हा दोघांमध्ये झालेल्या संवाद डोळ्यात पाणी आणल्या शिवाय राहत नाही…

‘छावा’ सिनेमाचा शेवटचा सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. स्वराज्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी महाराजांनी असंख्य यातना सोसल्या… हेच सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उत्तम प्रयत्न दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी उत्तम प्रकारे केला आहे.

सिनेमाच्या शेवटच्या सीनला छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिके विकी सतत कवी कलश यांना म्हणतात, ‘नमक नहीं तुम चन्दन हो कवि, तुम तिलक हो हमारे माथे का।’, हा सीन पाहाताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं… शेवटच्या क्षणी कवी कलश यांनी रचलेल्या कवीता नक्की वाचा…

‘सुदामा को कैसा दर्द, जब उसके हम दर्द कृष्ण हों उसके कद’

‘मन के जीते जीत है, मन के हारे हार… हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे न सपना… सपनों का अधिकार असल अधिकार है अपना’

‘उनके शब्द इच्छाधारी हथियार हैं, कभी पीर बन जाते हैं, कभी तलवार, सपनों की खातिर कुछ करना है आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज्य हमें’

‘तू माटी का लाल है कंकड़ या धूल नहीं… तू समय बदलकर रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं, तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है।’

‘जा रहे हैं आपके शत्रुओं की चोट पर लगने… हमने कहा था हम नमक हैं महाराज। नमक नहीं तुम चन्दन हो कवि, तुम तिलक हो हमारे माथे का।’ ‘हाथी, घोड़े, तोप, तलवारें… फौज तो तेरी सारी हैं, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा… अब भी सब पे भारी है।’

‘तलवार तीर हो, मर्द मराठा शूरवीर हो, युद्ध में कौशल गजब दिखावे, रिप दमन कर शंख बजावे, जनमानस के धूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे, प्रसन्न रहे माता जगदंबा, ओ छत्रपती ओ सहचर संभा।’

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.