AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्याने फसवणूक केल्यानंतर कपूर कुटुंबाची सून म्हणते, ‘संसार केला फक्त मुलांसाठी कारण…’

Kapoor Family: कपूर कुटुंबातील मुलीने बायकोची केली फसवणूक, तिने मुलीसोबत घर सोडलं, पण त्यानंतर..., अनेक वर्षांनंतर सत्य समोर, म्हणाली, 'संसार केला फक्त मुलांसाठी कारण...', कपूर कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत

नवऱ्याने फसवणूक केल्यानंतर कपूर कुटुंबाची सून म्हणते, 'संसार केला फक्त मुलांसाठी कारण...'
कपूर कुटुंबीयImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 18, 2024 | 10:19 AM
Share

Kapoor Family: कपूर कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या करणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून कपूर कुटुंबाचा मुलगा आणि अभिनेता संजय कपूर याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. आज संजय त्याच्या बायको आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा संजय याने पत्नी महीप हिची फसवणूक केली होती. ज्यामुळे महीप हिने घर सोडून गेली होती.

अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने 2022 मध्ये ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा केला होता. संजयने नात्यात फसवणूक केल्याचं तिने सांगितलं होतं. संजय आणि महीप यांनी 1997 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात अनेक अडचणी देखील आल्या.

खासगी आयुष्याबद्दल महीप म्हणाली, ‘माझ्या लग्नाच्या सुरुवातील संजय प्रचंड बेजबाबदार होता. म्हणून मुलगी शनाया हिच्यासोबत मी घर सोडलं. मी स्वत:साठी तो निर्णय घेतला होता. पण माझ्या हातात नुकतीच जन्मलेली मुलगी होती. त्यानंतर मी दुसऱ्या मुलाला जन्म दिला.’ ‘एक महिला म्हणून आणि एक आई म्हणून मी मुलीला प्राधान्य दिलं आणि वडिलांपासून मी मुलांना दूर देखील करू शकत नव्हती. संजयसोबत असलेलं पती – पत्नीचं नातं मला टिकवायचं होतं. हे सर्व मी फक्त माझ्या मुलांसाठी करत होती. ही कोणती तडजोड नाही…’ असं देखील महीप म्हणाली.

‘संजय सोबत असलेलं नातं मी तोडलं असतं तर, आज मला पश्चाताप झाला असता. कारण आज जेव्हा माझी मुलं माझ्या घरी येतात, माझे पती घरी येतात तेव्हा त्यांच्यासाठी घर आनंददायी ठिकाण असतं. कोणतीही मदत लागली तर आपले आईवडील आपल्यासोबत आहेत, याची जाणीव कायम मुलांना असायला हवी.’ असं देखील महीप मुलाखतीत म्हणाली होती.

मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.