Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्याने फसवणूक केल्यानंतर कपूर कुटुंबाची सून म्हणते, ‘संसार केला फक्त मुलांसाठी कारण…’

Kapoor Family: कपूर कुटुंबातील मुलीने बायकोची केली फसवणूक, तिने मुलीसोबत घर सोडलं, पण त्यानंतर..., अनेक वर्षांनंतर सत्य समोर, म्हणाली, 'संसार केला फक्त मुलांसाठी कारण...', कपूर कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत

नवऱ्याने फसवणूक केल्यानंतर कपूर कुटुंबाची सून म्हणते, 'संसार केला फक्त मुलांसाठी कारण...'
कपूर कुटुंबीयImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 10:19 AM

Kapoor Family: कपूर कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या करणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून कपूर कुटुंबाचा मुलगा आणि अभिनेता संजय कपूर याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. आज संजय त्याच्या बायको आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा संजय याने पत्नी महीप हिची फसवणूक केली होती. ज्यामुळे महीप हिने घर सोडून गेली होती.

अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने 2022 मध्ये ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा केला होता. संजयने नात्यात फसवणूक केल्याचं तिने सांगितलं होतं. संजय आणि महीप यांनी 1997 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात अनेक अडचणी देखील आल्या.

हे सुद्धा वाचा

खासगी आयुष्याबद्दल महीप म्हणाली, ‘माझ्या लग्नाच्या सुरुवातील संजय प्रचंड बेजबाबदार होता. म्हणून मुलगी शनाया हिच्यासोबत मी घर सोडलं. मी स्वत:साठी तो निर्णय घेतला होता. पण माझ्या हातात नुकतीच जन्मलेली मुलगी होती. त्यानंतर मी दुसऱ्या मुलाला जन्म दिला.’ ‘एक महिला म्हणून आणि एक आई म्हणून मी मुलीला प्राधान्य दिलं आणि वडिलांपासून मी मुलांना दूर देखील करू शकत नव्हती. संजयसोबत असलेलं पती – पत्नीचं नातं मला टिकवायचं होतं. हे सर्व मी फक्त माझ्या मुलांसाठी करत होती. ही कोणती तडजोड नाही…’ असं देखील महीप म्हणाली.

‘संजय सोबत असलेलं नातं मी तोडलं असतं तर, आज मला पश्चाताप झाला असता. कारण आज जेव्हा माझी मुलं माझ्या घरी येतात, माझे पती घरी येतात तेव्हा त्यांच्यासाठी घर आनंददायी ठिकाण असतं. कोणतीही मदत लागली तर आपले आईवडील आपल्यासोबत आहेत, याची जाणीव कायम मुलांना असायला हवी.’ असं देखील महीप मुलाखतीत म्हणाली होती.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.