AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील असा एक जिल्हा जिथे 9 महिन्यात झाला 42 जुळ्यांचा जन्म, नाव ऐकून व्हाल हैराण; काय आहे कारण

महाराष्ट्रात असं एक ठिकाण आहे, जेथे जुळ्या मुलांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे... महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात 9 महिन्यात तब्बल 42 जुळ्यांचा जन्म झाला आहे..., जिल्ह्याचं नाव ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल... जाणूघ्या का वाढतोय जुळ्या मुलांचा जन्मदर...

महाराष्ट्रातील असा एक जिल्हा जिथे 9 महिन्यात झाला 42 जुळ्यांचा जन्म, नाव ऐकून व्हाल हैराण; काय आहे कारण
फाईल फोटो
| Updated on: Oct 06, 2025 | 12:05 PM
Share

महाराष्ट्रात अनेक सरकारी रुग्णालय आहेत, जेथे मोफत रुग्णांवर उपचार होतात. शिवाय गरोदर महिलांसाठी देखील रुग्णालयात अनेक सुविधा असतात. पण महाराष्ट्रातील एक रुग्णालय सध्या सर्वत्र चर्चेत आहे. कारण या रुग्णालयात 9 महिन्यात तब्बल 42 जळ्या मुलांनी जन्म घेतला असून याचं कारण देखील समोर आहे. सध्या ज्या रुग्णलयाची चर्चा सुरु आहे ते रुग्णालय बीड सरकारी रुग्णालय आहे… जुळ्या मुलांचा वाढत्या जन्मदरावर येथील डॉक्टरांनी देखील मोठा खुलासा केला आहे. 9 महिन्यात एकाच रुग्णालयात 42 जुळ्या मुलांचा जन्म झाल्याची माहिती समोर आल्यानंतर तुम्ही देखील चकित झाले असाल…

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी), इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) आणि कौटुंबिक इतिहास यासारख्या घटकांमुळे जुळ्या मुलांचा जन्म वाढतो आहे. तज्ज्ञांच्या मते, 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये जुळी मुले होण्याची शक्यता काही प्रमाणात वाढली आहे.

सांगायचं झालं तर, जुळी मुले बहुतेकदा वेळेपूर्वी जन्माला येतात, त्यामुळे अनेक बाळांच्या जन्मासाठी विशेष काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. बीड सिव्हिल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) डॉ. एल.आर. तंदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या कामाचा ताण हाताळण्यासाठी ही सुविधा पूर्णपणे सुसज्ज आहे.

डॉक्टर म्हणाले, ‘गेल्या काही वर्षात जुळ्या आणि तीन मुलांच्या जन्म दरात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. गेल्या 9 महिन्यात आमच्या रुग्णालयात 42 जुळ्या मुलांनी जन्म घेतला आहे. आमचे नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.’

‘रुग्णालयात प्रसूतीदरम्यान आणि नंतर माता आणि नवजात बालकांच्या  काळजीसाठी समर्पित एक विशेष वैद्यकीय पथक आहे. एवढंच नाही तर, नवजात बालकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या दिवसांमध्ये त्यांना पुरेशा सुविधा पुरवण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेत आहेत.’ असं देखील डॉक्टर म्हणाले आहेत.

सांगायचं झालं तर, 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये जुळी मुले होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. त्यामागे कारण देखील तसं आहे. आता मुली करीयरला प्राधान्य देतात त्यामुळे लग्न आणि मुल होण्यासाठी उशीर होतो.  त्यामुळे 30 वर्षांनंतर फॅमिली प्लॅनिंगचा विचार लग्नानंतर होतो. एवढंच नाही तर, बदलत्या जीवनशैलीमुळे देखील महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे प्रेग्नेंसी लवकर राहत नाही.. अशी अनेक कारण आहेत.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?