AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care Tips | वजन कमी होते म्हणून सतत काकडी खाता? वाचा मग दुष्परिणाम!

उष्ण हवामानात शरीर थंड ठेवण्यासाठी जास्त हलके अन्न, कमी मसाले, पाणी, सूप, फळे, फळांचा रस खाण्याची शिफारस केली जाते. काकडी ही गरम असते. सुमारे 90 टक्के काकडीत पाणी असते. तसेच कॅलरीज पूर्णपणे नसतात. फायबर भरपूर प्रमाणात असते. जे आपली भूक नियंत्रित करते. काकडी आपल्याला वजन कमी करण्यास देखील मदत करते.

Health Care Tips | वजन कमी होते म्हणून सतत काकडी खाता? वाचा मग दुष्परिणाम!
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 7:00 AM
Share

मुंबई : तापमानात वाढ होत आहे आणि जीवाची लाहीलाही होत आहे. उन्हामध्ये (Summer) बाहेर जाणे देखील शक्य होत नाहीये. काही शहरांमध्ये तर 40 अंश सेल्सिअसवर तापमान पोहचले आहे. त्वचेची जळजळ, उष्माघाताची शक्यता, निर्जलीकरण (Dehydration) या समस्यांमध्येही मोठी वाढ झाल्याचे दिसते आहे. यामुळे या हंगामामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. या हंगामामध्ये निरोगी राहण्यासाठी काही पदार्थांचा आहारामध्ये समावेश करायला हवा. उन्हाळ्या म्हटंले की, लोक निरोगी राहण्यासाठी काकडीचा (Cucumber) आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश करतात. काकडी खाणे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, असे म्हणतात ना…अति तिथे माती…तसेच काही लोक निरोगी राहण्यासाठी काकडीचे अतिसेवन करतात, हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

काकडीचे अतिसेवन धोकादायक

उष्ण हवामानात शरीर थंड ठेवण्यासाठी जास्त हलके अन्न, कमी मसाले, पाणी, सूप, फळे, फळांचा रस खाण्याची शिफारस केली जाते. काकडी ही गरम असते. सुमारे 90 टक्के काकडीत पाणी असते. तसेच कॅलरीज पूर्णपणे नसतात. फायबर भरपूर प्रमाणात असते. जे आपली भूक नियंत्रित करते. काकडी आपल्याला वजन कमी करण्यास देखील मदत करते. उन्हाच्या दिवसात काकडीची मागणी वाढते. काकडीत असलेले अँटीऑक्सिडंट आपल्या शरीराला थंड ठेवतात. पण कोणत्याच गोष्टीचा अतिरिक्त नकोच.

अन्न पचनात समस्या निर्माण होतात

जास्त प्रमाणात काकडी खाल्ल्याने पोट दुखण्याची शक्यता असते. अन्न पचनात समस्या निर्माण होतात. तसेच गॅस आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते. काकडी पचायलाही वेळ लागतो. दिवसभर काहीही न खाता दही आणि काकडी खाल्ले तर वजन कमी होईल, असे अनेकांना वाटते, पण हे चुकीची आहे. यामुळे शरीराच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्याचप्रमाणे काकडी खाताना कडवट भाग काढून टाकला. कडू काकडी कधीही खाऊ नका.

(वरील टिप्स सामान्य ज्ञानावर आधारित आहेत, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)

Follow Us
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?