शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी दररोज सकाळी करा ताडासन !

मुळात व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. आपण दररोज सकाळी उठून व्यायाम केल्यातर आपण निरोगी आणि हेल्दी राहतो.

शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी दररोज सकाळी करा ताडासन !
ताडासन
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 7:00 AM

मुंबई : मुळात व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. आपण दररोज सकाळी उठून व्यायाम केल्या तर आपण निरोगी आणि हेल्दी राहतो. मात्र, सध्याच्या कोरोना काळात आपली ऑक्सिजनची पातळी चांगली ठेवण्यासाठी आपण कमीत कमी दहा मिनिटे तरी ताडासन केले पाहिजे. यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी चांगली राहण्यास मदत होते. ताडासन हे नेहमीच सरळ उभे राहूनच केले जाते. (Do Tadasana every morning to increase the level of oxygen in the body)

सुरूवातीला दोन्ही हात आणि पाय समान उभा रेषेत ठेवा. त्यानंतर दोन्ही हात वर करा आणि चिटकून घ्या. दोन्ही पायांचे संपूर्ण वजन हे पंज्यांवर आणि शरीरवरच्या बाजूला जेवढे शक्य आहे. तेवढे ओठण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान आपला तोल जाण्याची शक्यता असते. यासाठी तोल जाणार नाही. याची काळजी घेत आसन करा. आसनादरम्यान आपली श्वास घेण्याची प्रक्रिया मात्र सुरू ठेवा. प्राणायाम हा एक ब्रीथिंग व्यायाम आहे. हे आसन केल्याने फुफ्फुस मजबूत होतात. त्रिकोणासन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते आणि लँग्सची क्षमताही वाढते.

हे आसन केल्याने आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत नाही. बकासन केल्याने आपली फुफ्फुसे निरोगी राहतात. दररोज हे आसन करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. उत्तासन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. हे आसन करण्यासाठी, एक लांब श्वास घ्या आणि दोन्ही पंजे समोर उभे करून, जमिनीवर हात ठेवा. हळूहळू श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत परत या. मत्स्यासन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मत्स्यासन एक फिश पोझ आहे जी शरीराला डिटॉक्स करते. तसेच यामुळे ऊर्जा वाढवते.

आपण कोरोना संसर्गातून बरे होत असल्यास आपण हे आसन करू शकता. शरीरात कोर्टीसोलची पातळी उच्च असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ताण कमी करण्यासाठी, दररोज 10 मिनिटे ध्यान किंवा योग करा. ताण कमी करण्यासाठी कपालभारती देखील फायदेशीर आहे. कपालभारतीमुळे आपल्या पोटाची हालचाल मोठ्या प्रमाणात होते आणि कपालभारती आपल्या आरोग्यासाठी देखील तेवढेच फायदेशीर आहे. मात्र, कपालभारती करण्याच्या अगोदर तीन तास आपण काहीच खाल्ले पाहिजे नाही. यामुळे शक्यतो सकाळी कपालभारती केलेले कधीही चांगले.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार

(Do Tadasana every morning to increase the level of oxygen in the body)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.