AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला माहित आहेत का लस्सी पिण्याचे फायदे?

त्यात सोडियम, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होण्याबरोबरच हाडेही मजबूत असतात. त्यामुळे उन्हाळ्यात गोड लस्सीचे सेवन करावे.

तुम्हाला माहित आहेत का लस्सी पिण्याचे फायदे?
drinking lassiImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 11, 2023 | 7:26 PM
Share

मुंबई: उन्हाळ्याचा हंगाम येताच लोकांना दही आणि लस्सी प्यायला आवडते. गोड लस्सी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कारण त्यात सोडियम, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होण्याबरोबरच हाडेही मजबूत असतात. त्यामुळे उन्हाळ्यात गोड लस्सीचे सेवन करावे.

गोड लस्सी पिण्याचे फायदे

पचनसंस्था मजबूत असते

उन्हाळ्यात गोड लस्सी प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि पोट निरोगी राहते. गोड लस्सीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या पोटातील बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या सहज दूर करण्याचे काम करतात.

हाडे मजबूत

उन्हाळ्यात गोड लस्सी प्यायल्याने हाडे मजबूत होतात. तसेच स्नायू दुखणेही दूर होते. गोड लस्सीमध्ये कॅल्शियम असते जे थकवा दूर करण्याचे काम करते. इतकंच नाही तर याच्या सेवनाने दातही मजबूत होतात.

उष्णता होते गायब

उन्हाळ्यात गोड लस्सी प्यायल्याने उष्माघातापासून शरीराची सुटका होते. असे केल्याने तुम्हाला उष्णता मिळणार नाही. तर कधी कधी उन्हाळ्याच्या ऋतूत लोकांना डोकेदुखीची तक्रार असते, अशा वेळी गोड लस्सी प्यावी.

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करायचं असेल तर उन्हाळ्यात गोड लस्सीचा समावेश अवश्य करावा. गोड लस्सी प्यायल्याने वजन सहज कमी होते. पण हे लक्षात ठेवा की वजन कमी करण्यासाठी लस्सीमध्ये साधे किंवा काळे मीठ घालून लस्सी प्यावी.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.