AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! सगळ्या शाळा बंद, थेट महामाराची घोषणा, आणखी एक मोठं संकट घोंगावतंय?

जगावर एक मोठे संकट घोंघावत आहे. काही शहरांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच महामारी घोषित करण्यात आली आहे. आता नेमकं काय झालं आहे? चला जाणून घेऊया...

जग हादरलं! सगळ्या शाळा बंद, थेट महामाराची घोषणा, आणखी एक मोठं संकट घोंगावतंय?
Women in maskImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 13, 2025 | 3:32 PM
Share

करोना महामारीनंतर आता आणखी मोठे संकट जगावर घोंघावताना दिसत आहे. जपानने इन्फ्लूएंझा महामारी जाहीर केली आहे. खरं तर, देशात फ्लूच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच या आजाराला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. देशात 4,000 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल आहेत आणि अनेक ठिकाणी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. जपानमध्ये फ्लूचे रुग्ण नवीन नाहीत, परंतु ज्या हंगामात ते वाढतात, त्या हंगामाच्या खूप आधी यंदा ही समस्या निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, हा प्रकोप नेहमीपेक्षा पाच आठवडे आधी आला आहे, जो संपूर्ण आशियात विषाणूच्या प्रसाराच्या पद्धतीत बदल दर्शवतो.

भारतासह इतर देशांसाठी धोक्याची घंटा?

देशाच्या आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना खबरदारी म्हणून लवकरात लवकर लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टरांनी चेतावणी दिली आहे की, रुग्णसंख्येतील ही सुरुवातीची वाढ रुग्णालय व्यवस्थेवर दबाव आणू शकते. जरी याला हंगामी फ्लूचा प्रकोप म्हटले जात असले तरी, त्याचे प्रमाण आणि वेळ यामुळे भारतासह इतर देशांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. याचे कारण हिवाळ्याचा हंगाम येत आहे आणि त्यात श्वसनाच्या तक्रारी वाढतात.

वाचा: वयाने लहान मुलाला बोलावून बनवले संबंध, नंतर केली हत्या… महामंडलेश्वर अन्नपूर्णा भारतीला अटक

130 हून अधिक शाळा बंद

अधिकाऱ्यांच्या मते, जपानच्या 47 प्रांतांपैकी 28 मध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. विशेषतः टोक्यो, ओकिनावा आणि कागोशिमा येथे अधिक रुग्ण आढळले आहेत. तेथे 130 हून अधिक शाळा आणि बालसंगोपन केंद्रे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. डॉक्टरांच्या मते, यंदा हा प्रकोप अनेक कारणांमुळे अधिक गंभीर झाला आहे. यात फ्लू विषाणूचा एक वेगळा प्रकार समाविष्ट आहे, जो यापूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, कोविड-19 महामारीदरम्यान अनेक वर्षे कमी संपर्कामुळे रोगप्रतिकारक शक्तीतील चढ-उतार हे देखील वाढत्या रुग्णसंख्येचे एक कारण आहे. याशिवाय, अनियमित हवामानामुळेही विषाणूचा संसर्ग वाढत आहे.

डॉक्टर याला फ्लूसाठी कमी झालेले लसीकरणही जबाबदार मानतात. महामारीनंतर बहुतेक लोक बेफिकीर झाले आहेत आणि वार्षिक फ्लूची लस घेण्यासाठी वेळ देत नाहीत, ज्यामुळे विषाणूचा प्रसार जलद गतीने होत आहे.

ही मोठी महामारी बनू शकते का?

तज्ज्ञांच्या मते, सध्या तरी अशी शक्यता नाही. कारण ही एक हंगामी इन्फ्लूएंझा महामारी आहे, जी प्रामुख्याने H3N2 नावाच्या स्ट्रेनमुळे होते, ज्यावर अभ्यास झाला आहे. तसेच, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ही निश्चितपणे एक चेतावणी आहे. त्यामुळे सतत निरीक्षण आणि लसीकरण अत्यंत आवश्यक आणि निर्णायक आहे. डॉक्टर वारंवार वृद्ध, मुले आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींना लस घेण्याचे आवाहन करत आहेत.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप