AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत – इस्रायलमध्ये सर्वाधिक धर्मांचा उगम, जाणून घ्या कारण..

हिंदू धर्म, बौद्ध, जैन, शीख, यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांचा जन्म भारत आणि मध्यपूर्वेत झाला. या ठिकाणी गहन आध्यात्मिक शोध, बौद्धिक वाद आणि सामाजिक-राजकीय बदल झाले ज्यामुळे अनेक धर्मांची भरभराट झाली. याविषयी पुढे जाणून घ्या.

भारत - इस्रायलमध्ये सर्वाधिक धर्मांचा उगम, जाणून घ्या कारण..
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 11, 2025 | 4:49 PM
Share

जगातील बहुतेक प्रमुख धर्मांचा उगम भारत आणि मध्यपूर्वेत झाला. मध्यपूर्व म्हणजे इस्रायल, सौदी अरेबिया आणि आजूबाजूचा प्रदेश. हिंदू, बौद्ध, जैन, शीख, यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांची भरभराट या प्रदेशात झाली. बहुतेक प्रमुख धर्मांचा उगम भारतीय उपखंडात आणि मध्यपूर्वेत झाला आहे किंवा त्यांची मुळं इथेच झाली आहेत, हा योगायोग आहे का? किंबहुना हे प्रदेश त्यांच्या गहन आध्यात्मिक कार्यामुळे, बौद्धिक वादांमुळे आणि नव्या धर्मांना जन्म देणाऱ्या सामाजिक-राजकीय बदलांमुळे धर्मांचे ‘जनक’ बनले. भारत हा हजारो वर्षांपासून धार्मिक विविधतेचा देश आहे. हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या चार धर्मांचे हे जन्मस्थान आहे. त्यात आलेले इस्लाम आणि ख्रिश्चन हे इतर दोन प्रमुख धर्मही आत्मसात केले. मग भारतात एवढ्या धर्मांच्या उदयाचे कारण काय? याचे कारण शोधायचे...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन