AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील एकमेव शहर ज्याचे नाव उलटे लिहा किंवा सरळ, तरीही सारखंच; तुम्ही ओळखलं का कोणतं शहर?

भारतात असे अनेक शहरं आहेत ज्यांची नावे आणि इतिहास अनोखा आहे. प्रत्येक शहराची अशी खास ओळख आहे, खासियत आहे. भारतात असं एक शहर आहे ज्याच्या नावात एक गंमत आहे. या शहराचं नाव तुम्ही सरळ लिहा किंवा उलटे तरीही ते बदलत नाही. तसेच हे शहर प्रसिद्ध देखील आहे. तुम्हाला माहितीये का हे कोणतं शहर आहे ते?

भारतातील एकमेव शहर ज्याचे नाव उलटे लिहा किंवा सरळ, तरीही सारखंच; तुम्ही ओळखलं का कोणतं शहर?
Cuttack, The Only City in India with a Palindromic Name Image Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Sep 02, 2025 | 1:03 PM
Share

आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. भारतात असे अनेक शहरं आहेत ज्यांची नावे आणि इतिहास अनोखा आहे. सध्या भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. या सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची स्वतःची खासियत आहे. भारतातील अनेक शहरांना फक्त त्यांच्या नावामुळे खास ओळख मिळाली आहे. भारतातील असंच एक शहर ज्याचं नाव फारच इंट्रेस्टींग आहे. भारतात असं फक्त एकच शहर असं आहे, ज्याचे नाव उलटे लिहा किंवा सरळ तरीही ते बदलत नाही. तुम्हाला माहित आहे का हे कोणते शहर आहे ते? चला जाणून घेऊयात.

भारतात किती शहरे आहेत?

भारतातील शहरांची संख्या जनगणनेनुसार बदलत राहते. जर आपण 2011 च्या जनगणनेवर नजर टाकली तर ही संख्या सुमारे 7,9,33 होती. त्याच वेळी, भारतात 300 हून अधिक शहरे अशी आहेत ज्यांची लोकसंख्या 1 लाखांपेक्षा जास्त आहे.

भारतीतील एकमेव शहर ज्याचे नाव बदलत नाही

या शहराबद्दल आपण सर्वांनीच ऐकलं असेल. पण नावाबद्दलची ही गोष्ट कदाचितच कोणाच्या लक्षात आली असेल. तर ज्या शहराचं नाव उलटे लिहा किंवा सरळ तरही याचं नाव बदलत नाही ते शहर आहे ओडिशा राज्यातील कटक. आता या शहराचं नाव जर का आपण पाहिलं तर ते सरळ लिहा किंवा शेवट्या अक्षरापासून लिहा, त्यात काहीच फरक जाणवत नाही. म्हणजेच ते नाव बदलत नाही.

शहराचा इतिहास काय आहे?

आता कटकच्या इतिहासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. या शहराचा इतिहास सुमारे 1 हजार वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते. केसरी राजवंशातील राजा केसरी यांनी 989 मध्ये या शहराची स्थापना झाली होती. गंगा राजवंश आणि सूर्य राजवंशांनी येथे राज्य केले.

शहर का प्रसिद्ध आहे?

कटक शहर केवळ त्याच्या ऐतिहासिक मंदिरांसाठीच ओळखले जात नाही, तर शहरातील किल्ल्यांचा इतिहासही समृद्ध आहे. आजही येथील किल्ल्यांच्या भव्यतेवरून भूतकाळातील पाने उलगडता येतात. अनेक पर्यटक येथे आवर्जून भेटही देतात.

या शहरात कोणी कोणी राज्य केलं 

मध्ययुगीन काळात, 12 व्या शतकात गंगा राजवंशाने येथे राज्य केले. तथापि, 14 व्या शतकात फिरोजशाह तुघलकने ते आपल्या ताब्यात घेतले. काळाचे चक्र पुढे सरकत असताना, ते मुघलांच्या ताब्यातही आले, जिथे त्याला उच्चस्तरीय प्रांताचा दर्जा मिळाला. त्याच वेळी, 1750 च्या सुमारास काही काळानंतर, मराठ्यांनी येथे राज्य केले. जेव्हा देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आला तेव्हा 1803 मध्ये ब्रिटिशांनी येथे राज्य केले.1826 मध्ये कटक ओडिशाची राजधानी बनली. देश स्वतंत्र झाल्यावर, ओडिशाची राजधानी कटकवरून भुवनेश्वर करण्यात आली.

Follow Us
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक-कारची धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक-कारची धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू

FIFA World Cup 2026 Prize Money : फायनल हरणाऱ्या अर्जेंटिनाला 318 कोटी, चँपियन स्पेनला मिळालेली प्राईज मनी ऐकून डोळेच विस्फारतील.

FIFA World Cup 2026 Prize Money : फायनल हरणाऱ्या अर्जेंटिनाला 318 कोटी, चँपियन स्पेनला मिळालेली प्राईज मनी ऐकून डोळेच विस्फारतील

विश्वचषक अंतिम सामन्यानंतर भर मैदानात अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा राडा, थेट मारहाण, धक्कादायक व्हिडीओ...

विश्वचषक अंतिम सामन्यानंतर भर मैदानात अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा राडा, थेट मारहाण, धक्कादायक व्हिडीओ..

Lionel Messi Crying : फायनलमध्ये स्पेनकडून पराभव झाल्यानंतर लियोनेल मेसीच्या अश्रूचा बांध फुटला, VIDEO.

Lionel Messi Crying : फायनलमध्ये स्पेनकडून पराभव झाल्यानंतर लियोनेल मेसीच्या अश्रूचा बांध फुटला, VIDEO

Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस बरसणार, मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यात...

Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस बरसणार, मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यात..

Horoscope Today 20th July 2026 : या राशींना आज मोठा फायदा, पण.. वाचा तुमचं भविष्य.

Horoscope Today 20th July 2026 : या राशींना आज मोठा फायदा, पण.. वाचा तुमचं भविष्य