AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railways: रेल्वे स्टेशनवर लावला जाणारा बोर्ड पिवळ्याच रंगाचा का असतो?

भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मच्या सुरुवातीला आणि शेवटी आणि स्टेशनच्या मधोमध पिवळ्या रंगाच्या फलकावर स्टेशनचे नाव लिहिलेले असते.

Indian Railways: रेल्वे स्टेशनवर लावला जाणारा बोर्ड पिवळ्याच रंगाचा का असतो?
Station name on yellow boardImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 17, 2023 | 11:26 AM
Share

जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक असलेल्या भारतीय रेल्वे दररोज 20 हजारांहून अधिक गाड्या चालवते आणि सुमारे 7 हजार स्थानकांमधून जाते. पण या 7 हजार रेल्वे स्थानकांच्या नावाच्या फलकाचा रंग एकच का आहे आणि तो काळा, निळा किंवा लाल नव्हे तर पिवळा का आहे, हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? आज आम्ही त्यामागचे वैज्ञानिक कारण सांगत आहोत. भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मच्या सुरुवातीला आणि शेवटी आणि स्टेशनच्या मधोमध पिवळ्या रंगाच्या फलकावर स्टेशनचे नाव लिहिलेले असते.

खरे तर एकरूपता दिसावी म्हणून सर्वत्र एकच रंग ठेवण्यात आला आहे. वेगवेगळे रंग असतील तर ट्रेनच्या ड्रायव्हरला त्याची ओळख पटवण्यात अडचण येऊ शकते.

त्याचबरोबर पिवळा रंग निवडण्यामागचे कारण म्हणजे हा रंग दूरवरून चमकतो आणि डोळ्यात चुरचुरत नाही. यामुळे ट्रेनच्या लोको पायलटला तो दूरवरून पाहता येतो आणि यामुळे ट्रेनच्या लोको पायलटला योग्य प्लॅटफॉर्मवर थांबण्याच्या ठिकाणाची तसेच ट्रेनच्या पार्किंगची माहिती मिळते.

पिवळ्या रंगाची निवड करण्यामागचे एक कारण हे देखील असू शकते की यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि दूरवरून ते सहज दिसतं. यामुळे ट्रेनच्या लोको पायलटला सतर्क राहण्यास मदत होते. पिवळ्या फलकावर स्थानकाचे नाव लिहिण्यासाठी काळा रंग वापरला जातो कारण पिवळ्या फलकावर काळा रंग अधिक स्पष्टपणे दिसतो.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.