AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railways: रेल्वे स्टेशनवर लावला जाणारा बोर्ड पिवळ्याच रंगाचा का असतो?

भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मच्या सुरुवातीला आणि शेवटी आणि स्टेशनच्या मधोमध पिवळ्या रंगाच्या फलकावर स्टेशनचे नाव लिहिलेले असते.

Indian Railways: रेल्वे स्टेशनवर लावला जाणारा बोर्ड पिवळ्याच रंगाचा का असतो?
Station name on yellow boardImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 17, 2023 | 11:26 AM
Share

जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक असलेल्या भारतीय रेल्वे दररोज 20 हजारांहून अधिक गाड्या चालवते आणि सुमारे 7 हजार स्थानकांमधून जाते. पण या 7 हजार रेल्वे स्थानकांच्या नावाच्या फलकाचा रंग एकच का आहे आणि तो काळा, निळा किंवा लाल नव्हे तर पिवळा का आहे, हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? आज आम्ही त्यामागचे वैज्ञानिक कारण सांगत आहोत. भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मच्या सुरुवातीला आणि शेवटी आणि स्टेशनच्या मधोमध पिवळ्या रंगाच्या फलकावर स्टेशनचे नाव लिहिलेले असते.

खरे तर एकरूपता दिसावी म्हणून सर्वत्र एकच रंग ठेवण्यात आला आहे. वेगवेगळे रंग असतील तर ट्रेनच्या ड्रायव्हरला त्याची ओळख पटवण्यात अडचण येऊ शकते.

त्याचबरोबर पिवळा रंग निवडण्यामागचे कारण म्हणजे हा रंग दूरवरून चमकतो आणि डोळ्यात चुरचुरत नाही. यामुळे ट्रेनच्या लोको पायलटला तो दूरवरून पाहता येतो आणि यामुळे ट्रेनच्या लोको पायलटला योग्य प्लॅटफॉर्मवर थांबण्याच्या ठिकाणाची तसेच ट्रेनच्या पार्किंगची माहिती मिळते.

पिवळ्या रंगाची निवड करण्यामागचे एक कारण हे देखील असू शकते की यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि दूरवरून ते सहज दिसतं. यामुळे ट्रेनच्या लोको पायलटला सतर्क राहण्यास मदत होते. पिवळ्या फलकावर स्थानकाचे नाव लिहिण्यासाठी काळा रंग वापरला जातो कारण पिवळ्या फलकावर काळा रंग अधिक स्पष्टपणे दिसतो.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.