AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railways: रेल्वे स्टेशनवर लावला जाणारा बोर्ड पिवळ्याच रंगाचा का असतो?

भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मच्या सुरुवातीला आणि शेवटी आणि स्टेशनच्या मधोमध पिवळ्या रंगाच्या फलकावर स्टेशनचे नाव लिहिलेले असते.

Indian Railways: रेल्वे स्टेशनवर लावला जाणारा बोर्ड पिवळ्याच रंगाचा का असतो?
Station name on yellow boardImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 17, 2023 | 11:26 AM
Share

जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक असलेल्या भारतीय रेल्वे दररोज 20 हजारांहून अधिक गाड्या चालवते आणि सुमारे 7 हजार स्थानकांमधून जाते. पण या 7 हजार रेल्वे स्थानकांच्या नावाच्या फलकाचा रंग एकच का आहे आणि तो काळा, निळा किंवा लाल नव्हे तर पिवळा का आहे, हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? आज आम्ही त्यामागचे वैज्ञानिक कारण सांगत आहोत. भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मच्या सुरुवातीला आणि शेवटी आणि स्टेशनच्या मधोमध पिवळ्या रंगाच्या फलकावर स्टेशनचे नाव लिहिलेले असते.

खरे तर एकरूपता दिसावी म्हणून सर्वत्र एकच रंग ठेवण्यात आला आहे. वेगवेगळे रंग असतील तर ट्रेनच्या ड्रायव्हरला त्याची ओळख पटवण्यात अडचण येऊ शकते.

त्याचबरोबर पिवळा रंग निवडण्यामागचे कारण म्हणजे हा रंग दूरवरून चमकतो आणि डोळ्यात चुरचुरत नाही. यामुळे ट्रेनच्या लोको पायलटला तो दूरवरून पाहता येतो आणि यामुळे ट्रेनच्या लोको पायलटला योग्य प्लॅटफॉर्मवर थांबण्याच्या ठिकाणाची तसेच ट्रेनच्या पार्किंगची माहिती मिळते.

पिवळ्या रंगाची निवड करण्यामागचे एक कारण हे देखील असू शकते की यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि दूरवरून ते सहज दिसतं. यामुळे ट्रेनच्या लोको पायलटला सतर्क राहण्यास मदत होते. पिवळ्या फलकावर स्थानकाचे नाव लिहिण्यासाठी काळा रंग वापरला जातो कारण पिवळ्या फलकावर काळा रंग अधिक स्पष्टपणे दिसतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.