AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन वर्ष प्रेमसंबंध, पळून लग्न, 12 तासानंतर प्रेयसीकडून प्रियकराला घटस्फोट

उत्तर प्रदेशच्या हमीरपूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला (after wedding wife give divorce to husband) आहे.

दोन वर्ष प्रेमसंबंध, पळून लग्न, 12 तासानंतर प्रेयसीकडून प्रियकराला घटस्फोट
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Feb 20, 2020 | 6:02 PM
Share

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या हमीरपूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला (after wedding wife give divorce to husband) आहे. येथील मौदहा गावात राहणाऱ्या एका प्रेमीयुगुलाचे दोन वर्ष अफेअर सुरु होते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. यामध्ये तरुणीने घरातल्यांच्या विरोधात जाऊन आपल्या प्रियकरासोबत लग्न केले. पण 12 तासानंतर प्रेयसीने प्रियकराला घटस्फोट दिला आणि लग्न (after wedding wife give divorce to husband) मोडले.

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सरिताचे (नावात बदल केला आहे) तिचा मित्र संदीपसोबत प्रेमसंबंध होते. जेव्हा सरिताच्या कुटुंबियांना तिच्या अफेअरबद्दल समजले. तेव्हा त्यांनी मुलीवर दबाव टाकला. सरितानेही कुटुंबाच्या दबावामुळे संदीपवर लैंगिक शोषणाचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संदीपला पोलिसांनी अटक केली होती. पण काही तासांनी तरुणीने आपली तक्रार मागे घेतली.

जेव्हा तरुणीने तक्रार मागे घेतली तेव्हा कुटुंबियांनी नाराज होऊन तिला घरातून बाहेर काढले. त्यानंतर तरुणी पुन्हा संदीपकडे गेली आणि तिने तिच्या कुटुंबियांना संदीपसाठी मनवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत सोमवारी (17 फेब्रुवारी) मंदिरात लग्न झाले.

लग्न झाल्यानंतर मुलीचे मन बदलले आणि तिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर संदीपही तरुणीच्या या गोष्टीमुळे कंटाळला होता. त्यासाठी त्यानेही तरुणीचा निर्णय स्विकारला. दोघेही मौदहा कोतवाली पोहोचले आणि त्यांनी आपले लग्न पूर्णपणे मोडले.

“मी तिच्या वागण्याला कंटाळलो होतो. मी तिच्यावर प्रेम करत होतो. पण मला हेच कळत नव्हते की तिला नेमके काय पाहिजे होते. आता मी या सर्वातून मुक्त झालो आहे”, असं तरुणाने सांगितले.

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश