AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारु चढली; अंबरनाथमध्ये क्षुल्लक वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

अंबरनाथ पूर्वेच्या दत्त कुटीर परिसरात शनिवारी पहाटे हा प्रकार घडला. अमन शेख असं हत्या करण्यात आलेल्या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

दारु चढली; अंबरनाथमध्ये क्षुल्लक वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Oct 10, 2020 | 5:22 PM
Share

अंबरनाथ : दारु पिताना झालेल्या क्षुल्लक वादातून 18 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत (Friend Murder Friend In Ambarnath).

अंबरनाथ पूर्वेच्या दत्त कुटीर परिसरात शनिवारी पहाटे हा प्रकार घडला. अमन शेख असं हत्या करण्यात आलेल्या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर आशुतोष कराळे असं आरोपीचं नाव आहे. या दोघांचे तीन ते चार दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री दारु पीत असताना पुन्हा एकदा या दोघांमध्ये वाद झाला.

याच वादातून आशुतोषने अमनच्या पोटात चाकू खुपसला. यात आमनचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आशुतोषला ताब्यात घेतलं. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Friend Murder Friend In Ambarnath

संबंधित बातम्या :

बकरीपालन व्यवसायात दामदुपटीचं आमिष, 40 लाखांचा गंडा, दोन भामटे जेरबंद

लॉकडाऊनमध्ये रात्री उशिरापर्यंत डान्सबार सुरु, पोलिसांचा छापा, तळघरातून 11 मुलींची सुटका

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.