AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात भीषण अपघात, ट्रक आणि ओमनीच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू

जळगावातील एरंडोलजवळ महामार्ग क्रमांक 6 वर भीषण अपघात (Jalgaon accident) झाला आहे.

जळगावात भीषण अपघात, ट्रक आणि ओमनीच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Dec 23, 2019 | 5:33 PM
Share

जळगाव : जळगावातील एरंडोलजवळ महामार्ग क्रमांक 6 वर भीषण अपघात (Jalgaon accident) झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी आहेत. महामार्गावर आयशर ट्रक आणि ओमनी यांची समोरासमोर धडक झाल्याने हा थरारक अपघात झाला.

या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर तर तीन जण गंभीर जखमी आहेत. या अपघातामुळे (Jalgaon accident)  महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.  सर्व मृत हे एरंडोल शहरासह तालुक्यातील उत्राण येथील रहिवाशी आहेत.

हॉटेल प्रियंकाजवळ आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

ट्रकने ओमनी कारला समोरासमोर धडक दिली. ट्रकचा एक्सल तुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली